admin

गृहिणी

या कवितेचे कवी कोण आहेत माहित नाही परंतु फारच छान कविता आहे👌👌👇गृहिणी आहे हे सांगतांनाअजिबात लाजायचं नाही” घर सांभाळणं ” हे कामवाटतं तेवढं सोप्पं नाही ती घर सांभाळते म्हणूनबाकीचे relax असतातआपापल्या क्षेत्रामध्येउत्कृष्ट काम करू शकतात घराघरातली प्रसन्न गृहिणीपायाचा दगड असतेघराण्याची सुंदर इमारततिच्यामुळेच उभी असते घर सांभाळणाऱ्या गृहिणीलाकधीही कमी लेखू नयेनौकरी करत नाही म्हणूनकोणीच तिला टोकू …

गृहिणी Read More »

देवमाणूस देवाघरी

सद्गुरु मंगलनाथ महाराज (चित्रकूट-कर्वी) यांचे शिष्य कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील : ▪️कामिका एकादशी दिनी आज सायंकाळी 5.31 वाजता घेतला अखेरचा श्वास..▪️ घरापुढील शेतातच सायंकाळी 7:30 वाजता अंत्यसंस्कार..‘कर्मयोगी’ सेवाध्यायाची इतिश्री! श्री क्षेत्र शेगाव:माणसातला ‘देव’ कुठे असतो?.. याचा पत्ता होता- शिवशंकरभाऊ पाटील. ‘कर्मयोग’ काय असतो, याचे ठिकाण होते- शिवशंकरभाऊ पाटील. ‘सेवाभाव’ काय असतो, याचे प्रतिक होते- शिवशंकरभाऊ अन्व्यवस्थापन …

देवमाणूस देवाघरी Read More »

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

23 जुलै 1856 साली रत्नागिरी शहरात जन्मलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक जहालमतवादी स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि पक्के पत्रकार आणि अभ्यासू लेखक होते.त्यांना लोकांनी लोकमान्य ही उपाधी दिली आहे ती त्यांच्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी.लोकमान्य हे शाळकरी जीवनापासून परखड विचारांचे आणि स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात, “मी शेंगा खाल्या नाही मी टरफले उचलणार नाही” जे त्यांचे शाळेतले …

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक Read More »

आवाज नेहमी शांत असावा

शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य करतो. असे भगवान श्री. दत्तगुरु सांगतात. “चढलेला मोठा आवाज”… आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढल्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा. घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे …

आवाज नेहमी शांत असावा Read More »

श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन

❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄🔸श्रीगुरुपौर्णिमा.🔸ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज. श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन – २ आशीर्वाद. गेले सात दिवस चाललेला उत्सव पाहताना मला असे खरे वाटते की आता तुम्हांला सांगायचे राहिलेच नाही काही ! ज्याची आपण पूजा‍अर्चा करतो, त्याचा हेतू लक्षात घेऊनच, त्याचे म्हणणे आपल्याला पटले आहे म्हणूनच, आपण त्याची पूजा‍अर्चा करतो. तुम्हाला सांगतो, तुमच्या आज जेवढ्या म्हणून अडचणी असतील, ज्या परिस्थितीत तुम्ही …

श्रीगुरुपौर्णिमेचे प्रवचन Read More »

नकारात्मक प्रभाव

नकारात्मक प्रभाव असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं …

नकारात्मक प्रभाव Read More »

Scroll to Top