अथर्वशीर्ष म्हणजे काय…?
अथर्वशीर्ष थर्व म्हणजे हलणारे आणिअथर्व म्हणजे ‘ न हलणारेशीर्षम् ‘ !! सुलभ भाषेत सांगायचं म्हणजेअथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धीअसलेलं मस्तक…!! अथर्वशीर्षाचं पठण केलं, कीबुद्धी आणि मन स्थिर होतं. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं कांम हे नेहमी यशस्वी होतं.आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो.अथर्वशीर्ष पठणामुळं मन एकाग्र होतं.आपल्या मनाची ताकद वाढविणं,हे आपल्याच हातात असतं.माणसाचं मन ही मोठी …
कविता जिवाभावाची
कुणाशी बोलावे निकुणाला टाळावेजिवाभावाचे सोडून सारेएकटे कसे जगावे…… तोंडाला मुस्के आणिखिशात बाटली(sanitizer)दूर-दूर राहूनमाया सारी आटली….. प्रत्येकाच्या मनालाकोरोनाचा डसे सापनुस्ती कनकन आली तरीचालताना लागे धाप…… किती आले हसू तरीहसताही येत नाहीहात केला पुढे तरीटाळी कोणी देत नाही…… थोडा घसा दुखला तरीअंग गरम होतेपोटभर जेऊनहीतोंड कडू पडते…. किती-किती जपायचेकुठे-कुठे लपायचेदाटून आला ठसका तरकुठे जाऊन खोकायचे…… कधी-कधी जखमझाली …
मनस्वास्थ्य सुधारण्याचा तीन क्लृप्ती
आपल्या मानसिक आरोग्या विषयी काळजी घेणे घेणे खूप गरजेचे आहे म्हणून हा विडिओ
अंबा भवानी स्वारी उंडणगांव
उंडणगांव येथील समर्थ गणेश मंदिराच्या 300 वर्षाची परंपरा असलेल्या अंबा भवानी देवी च्या स्वारीतील काही सुवर्णक्षण स्टेट्स उद्या दिनांक 4 मे ला नक्की
फूड रेसिपी
आता फूड रेसिपी आपल्यासाठी उपलब्ध खालील लिंकवर
गेले ते रम्य दिवस …
सध्या, 40 पेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांनादेवानं खूप काही भरभरून दिलं आहे.हे जरूर वाचा, म्हणजे लक्षात येईल.आपल्या पिढीला,, विधात्याचेविशेष आशिर्वाद प्राप्त आहेत.. आपण कधी जीव खाऊन पळतशाळेतून क्लासेसना गेलो नाही. शाळा सुटल्यावर छान रमत गमत,खेळतघरी गेलो आहोत.. आपण,, आपल्या ….खर्या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो,नेट फ्रेंड्स सोबत नाही…. तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणेआपल्यासाठी सेफ होते.. आपल्याला कधी ,,,बिसलेरी …
विश्वकल्याण मंत्र
आज पहाटे 4 वाजता मला खालील मंत्र सुचला विश्व कल्याणासाठी सर्वानी याचा शक्य तितका जप करावा महामारी महामाये ,सर्व दुःख समन्विते,कोरोना दूर करे देवी, श्री रेणुका नमोस्तुते ।।
पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?( गल्ली बोळातील नाही)
अध्यात्म आणि सायन्स देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित …
पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?( गल्ली बोळातील नाही) Read More »