Author: admin

  • श्री मनकामनापूर्ती बालाजी मंदिराचा जिर्णोधार

    श्री मनकामनापूर्ती बालाजी मंदिराचा जिर्णोधार


    बाळापुर फाटा, जळगाव रोड येथे श्री मनकामनापूर्ती बालाजी मंदिराचा जिर्णोधार करण्यात येत असून अनेक भक्त यात देणगी देत आहेत, आपण सुद्धा खालील फोन पे नंबरवर आपले योगदान देणगी स्वरुपात देऊ शकता.


    आपण बांधकाम साहित्य (वीट,वाळू, सीमेंट ई.) सुद्धा देणगी स्वरुपात देऊ शकता.


    Phone Pe : 99217246449


    http://infosrushti.com/mbalaji

    वर सर्व माहिती व देणगीदारांची नावे उपलब्ध आहे.

  • Are you above 45 years ???

    यदि आप 45+ हैं, –

    ⭕ दो चीजें चैक करते रहो-
    (1) अपना बी०पी०
    (2) अपना ब्लडशुगर लेवल।

    ⭕ अपने भोजन में 3 चीजें कम करें
    (1) नमक
    (2) चीनी
    (3) स्टार्च वाली वस्तुएं।

    ⭕ अपने भोजन में 4चीजें बढ़ायें
    (1) हरी सब्जियां
    (2) बीन्स
    (3) फल
    (4) सूखे मेवे (प्रोटीन)।

    ⭕ तीन बातों को भूलने की आवश्यकता
    (1)अपनी उम्र
    (2)अपना भूतकाल
    (3) अपनी इच्छाएं।

    ⭕ आपके पास 4 चीजें होनी चाहिए, यह मायने नहीं रखता है कि आप कमजोर हैं या मजबूत-
    (1) मित्र, जो आपसे वास्तविक प्यार करें
    (2) आपकी फिक्र(care) करने वाला परिवार
    (3) सकारात्मक सोच
    (4) घर में अपना कक्ष।

    ⭕ 5 चीजें आपके स्वास्थ्य के लिए आवश्यक-
    (1) नियमित अंतराल पर व्रत
    (2) मुस्कराहट/हंसी
    (3) टहलना/व्यायाम/प्राणायाम
    (4) वजन में कमी
    (5) सामाजिक/परोपकारी कार्य।

    ⭕ 6 बातें आपको नहीं करनी हैं-
    (1) तीव्र भूख लगने तक खाने की प्रतीक्षा।
    (2) तीव्र प्यास लगने तक पानी पीने की प्रतीक्षा।
    (3) तेज नींद न आने तक शैय्या पर जाने का इंतजार।
    (4) खूब थक न जाने तक आराम करने की प्रतीक्षा।
    (5) जब बीमार पड़ जाए ,तब मैडीकल चैक अप कराने की प्रतीक्षा।
    (6) जब तक समस्याओं से घिर न जाए, तब तक ईश्वर को याद करने की प्रतीक्षा।

    अपना ख्याल रखें तथा उन्हें भी फारवर्ड करें, जिनके आप शुभचिंतक हैं। यदि आप इन्हें अपनायेंगे तो यह आपके लिए बहुत लाभदायक होंगे।

    आपका शरीर ही मंदिर है,और आप इस समाज की धरोहर हैं इसकी देखभाल अवश्य करें।
    🚩 🕺🏻 🚩..

  • बैल पोळा

    बैल पोळा.

    ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
    🔸🔸

    ———————————————
    🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.
    ———————————————

    श्रावण वद्य अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखला जातो. बैलपोळा, नंदी पोळा आणि बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत. नंदी किंवा नंदीबैल पूजनिय असतो. त्याचे कारण म्हणजे तो शिवाचे वाहन आहे. शिवाचे वाहन असणारा नंदी हा पुढे मार्तंड भैरवरूप खंडोबाचे वाहन घोडा झाला. त्या विषयाचा उल्लेख असा,

    ‘शिवाने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला तेव्हा, तो नंदीवर बसून आला होता. परंतु पुढे मणी दैत्याचा वध केल्यावर त्याने मणीच्या विनंती वरून मणीचा अश्वासहित रूपाचा स्वीकार केला. आणि म्हणून घोडा हे खंडोबाचे वाहन म्हणून प्रचिलीत झाले. प्रस्तुत माहात्म्य कथेतही सप्तर्षीनी व देवांनी बनविलेल्या मल्लारी-मार्तंडाची मूर्ती अश्वसहित असल्याचे म्हटले आहे.

    इतर काही माहात्म्यकथांत असे ही सांगितले आहे की, गुरूद्रोहामुळे शापित झालेला चंद्रमा जलरूप झाला. परंतु पुढे ‘शिव जेव्हा भैरवरूप धारण करतील तेव्हा वाजित्व प्राप्त होईल`अशी आकाशवाणी झाली. आणि म्हणून चंद्राच्या विनंती वरून मार्तंड भैरवाने चंद्राचा तुरंगरूपात स्वीकार केला.

    ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकरी‍यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे. अमावस्येच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळण्यात येते त्याला खांदमळणी असे म्हणतात. या दिवशी शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची प्रथा आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन नविन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो.

    वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. पोळ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा प्राचीन काळापासून आजतांगायत चालू आहे. गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडीत. आश्विन व कार्तिक महिन्यांच्या पौर्णिमेला होणार्‍या उत्सवात मुख्यत्वे पोळा सोडीत. सोडण्यापूर्वी त्याला धुवीत, रंगवीत, सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात ‘तू वासरांचा पिताअशा अर्थाचा मंत्र म्हणत. 'हा तुमचा पती आहे. अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत.

    पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार, डरकाळी मेघगर्जनेसारखी असावी व त्याच्या तोंडात अठरा दात असावे, असे मत्स्य पुराणात सांगितले आहे.

    दहा गायींच्या कळपात किमान चार बैल असावे, असे सांगितले गेले आहे. बैल विकत घेताना प्रथम त्याचे वय विचारात घ्यावे. दात आणि शिंगे यांच्यावरून बैलाच्या वयाचा अदमास घेता येते. बैल चांगला की वाईट ते ठरवण्याची अनेक लक्षणे आहेत. काळा बैल उत्तम, काळया-तांबडया संमिश्र रंगाचा माध्यम व केवळ शुभ्र वर्णाचा त्याज्य समजावे. ज्याचा पार्श्वभाग रोडावलेला आहे. ज्याचा कान व शेपूट तुटलेली आहे असा बैलही अग्राह्यच. ज्याचे खुर बैगणी तो बैल मजबूत व ज्याच्या खांद्यांचा वर्ण निळा, तो बैल मर्द समजावा.

    शेपटीचा गोंडा काळा व ज्याच्या कानावर केस असतील तो बैल भाग्यवान असतो. लांब शिंगांच्या बैलाविषयी एका लोकगीतात म्हटले आहे, ते असे,

    बडसींगा जनी लीजौ मोल । कुएँमे डारो रूपिया मोल ।

    असा हा बैल महिमा आहे. बैलपोळयाच्या दिवशी रणहलगी, शिंग, ढोल, लेझीम अशी वाद्ये वाजवून गावभर बैल मिरविले जातात. शेतकरी विविध क्रीडागीते, लोकनृत्ये सादर करतात.

    आपला भारत देश हा शेती प्रधान देश असल्यामुळे पोळा हा बैलांचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. आपल्याला शेती करताना बैल अत्यंत महत्वाचा उपयोगी प्राणी असून नांगरणे, वखरणे, मळणी वगैरे सर्व गोष्टी बैलाच्या मदतीनेच करतात. श्रावण वद्य अमावस्येला हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी बैलाला न्हाऊ माखू घालून सजवतात व त्याची पूजा करतात. त्याच्या साठी मुद्दाम गोडाचे जेवण तयार करतात व वाजत गाजत त्याची मिरवणूकही काढतात.

    आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण केला जातो.
    ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

  • श्री गणेश पूजा साहित्य संच

    श्री गणेश पूजा साहित्य संच

    श्री गणेश पूजा साहित्य संच


    नोकरदार गृहिणींसाठी उत्तम पर्याय..


    गणपती बाप्पा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक वेगळाच उत्साह संचारतो. बाप्पा येतो आणि वर्षभरासाठी ऊर्जा देऊन जातो. असा हा बाप्पा प्रत्येकाला आपल्या घरी यावा असं वाटतं. पण बऱ्याच जणांना त्याच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या तयारीची माहिती नसते किंवा व्यस्त दिनक्रमामुळे वेळ तरी मिळत नाही.. विशेषतः नोकरदार गृहिणींची खूपच तारांबळ उडते.


    आपली हीच समस्या दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत श्री गणेश पूजा साहित्य संच यामध्ये बाप्पासाठी लागणारे सर्व सुके साहित्य, जसे- उदबत्ती, गंध, हळद-कुंकू, गुलाल, वस्त्र, जानवे जोड, फुलवात, समईतली वात, रांगोळी, अक्षता, मध, धूप, कपूर, सुपारी, अत्तर, माचीस इ. वस्तू असतील.


    हा संच- 251/- रुपये मध्ये उपलब्ध…


    असा हा श्री गणेश पूजा साहित्य संच घ्या आणि निश्चिन्त व्हा..


    गणपती बाप्पा मोरया
    संपर्क : इन्फो सृष्टी : 8275319797

  • क्या शिवलिंग रेडियोएक्टिव होते हैं?

    क्या शिवलिंग रेडियोएक्टिव होते हैं?

    हाँ १००% सच है!!

    भारत का रेडियो एक्टिविटी मैप उठा लें, हैरान हो जायेंगे! भारत सरकार के न्युक्लियर रिएक्टर के अलावा सभी ज्योतिर्लिंगों के स्थानों पर सबसे ज्यादा रेडिएशन पाया जाता है।

    ▪️ शिवलिंग और कुछ नहीं बल्कि न्युक्लियर रिएक्टर्स ही तो हैं, तभी तो उन पर जल चढ़ाया जाता है, ताकि वो शांत रहें।

    ▪️ महादेव के सभी प्रिय पदार्थ जैसे कि बिल्व पत्र, आकमद, धतूरा, गुड़हल आदि सभी न्युक्लिअर एनर्जी सोखने वाले हैं।

    ▪️ क्यूंकि शिवलिंग पर चढ़ा पानी भी रिएक्टिव हो जाता है इसीलिए तो जल निकासी नलिका को लांघा नहीं जाता।

    ▪️ भाभा एटॉमिक रिएक्टर का डिज़ाइन भी शिवलिंग की तरह ही है।[1]

    ▪️ शिवलिंग पर चढ़ाया हुआ जल नदी के बहते हुए जल के साथ मिलकर औषधि का रूप ले लेता है।

    ▪️ तभी तो हमारे पूर्वज हम लोगों से कहते थे कि महादेव शिवशंकर अगर नाराज हो जाएंगे तो प्रलय आ जाएगी।

    ▪️ ध्यान दें कि हमारी परम्पराओं के पीछे कितना गहन विज्ञान छिपा हुआ है।

    ▪️ जिस संस्कृति की कोख से हमने जन्म लिया है, वो तो चिर सनातन है। विज्ञान को परम्पराओं का जामा इसलिए पहनाया गया है ताकि वो प्रचलन बन जाए और हम भारतवासी सदा वैज्ञानिक जीवन जीते रहें।

    ▪️ आपको यह जानकर आश्चर्य होगा कि भारत में ऐसे महत्वपूर्ण शिव मंदिर हैं जो केदारनाथ से लेकर रामेश्वरम तक एक ही सीधी रेखा में बनाये गये हैं। आश्चर्य है कि हमारे पूर्वजों के पास ऐसा कैसा विज्ञान और तकनीक था जिसे हम आज तक समझ ही नहीं पाये? उत्तराखंड का केदारनाथ, तेलंगाना का कालेश्वरम, आंध्रप्रदेश का कालहस्ती, तमिलनाडु का एकंबरेश्वर, चिदंबरम और अंततः रामेश्वरम मंदिरों को 79°E 41’54” Longitude की भौगोलिक सीधी रेखा में बनाया गया है।

    ▪️ यह सारे मंदिर प्रकृति के 5 तत्वों में लिंग की अभिव्यक्ति का प्रतिनिधित्व करते हैं, जिसे हम आम भाषा में पंचभूत कहते हैं। पंचभूत यानी पृथ्वी, जल, अग्नि, वायु और अंतरिक्ष। इन्हीं पांच तत्वों के आधार पर इन पांच शिवलिंगों को प्रतिष्टापित किया गया है।

    जल का प्रतिनिधित्व तिरुवनैकवल मंदिर में है,
    आग का प्रतिनिधित्व तिरुवन्नमलई में है,
    हवा का प्रतिनिधित्व कालाहस्ती में है,
    पृथ्वी का प्रतिनिधित्व कांचीपुरम् में है और अतं में
    अंतरिक्ष या आकाश का प्रतिनिधित्व चिदंबरम मंदिर में है!

    वास्तु-विज्ञान-वेद का अद्भुत समागम को दर्शाते हैं ये पांच मंदिर।

    ▪️ भौगोलिक रूप से भी इन मंदिरों में विशेषता पायी जाती है। इन पांच मंदिरों को योग विज्ञान के अनुसार बनाया गया था, और एक दूसरे के साथ एक निश्चित भौगोलिक संरेखण में रखा गया है। इस के पीछे निश्चित ही कोई विज्ञान होगा जो मनुष्य के शरीर पर प्रभाव करता होगा।

    ▪️ इन मंदिरों का करीब पाँच हज़ार वर्ष पूर्व निर्माण किया गया था जब उन स्थानों के अक्षांश और देशांतर को मापने के लिए कोई उपग्रह तकनीक उपलब्ध ही नहीं थी। तो फिर कैसे इतने सटीक रूप से पांच मंदिरों को प्रतिष्टापित किया गया था? उत्तर भगवान ही जानें।

    ▪️ केदारनाथ और रामेश्वरम के बीच 2383 किमी की दूरी है। लेकिन ये सारे मंदिर लगभग एक ही समानांतर रेखा में पड़ते हैं।आखिर हज़ारों वर्ष पूर्व किस तकनीक का उपयोग कर इन मंदिरों को समानांतर रेखा में बनाया गया है, यह आज तक रहस्य ही है।

    श्रीकालहस्ती मंदिर में टिमटिमाते दीपक से पता चलता है कि वह वायु लिंग है।
    तिरुवनिक्का मंदिर के अंदरूनी पठार में जल वसंत से पता चलता है कि यह जल लिंग है।
    अन्नामलाई पहाड़ी पर विशाल दीपक से पता चलता है कि वह अग्नि लिंग है।
    कंचिपुरम् के रेत के स्वयंभू लिंग से पता चलता है कि वह पृथ्वी लिंग है और
    चिदंबरम की निराकार अवस्था से भगवान की निराकारता यानी आकाश तत्व का पता लगता है।

    ▪️ अब यह आश्चर्य की बात नहीं तो और क्या है कि ब्रह्मांड के पांच तत्वों का प्रतिनिधित्व करने वाले पांच लिंगों को एक समान रेखा में सदियों पूर्व ही प्रतिष्टापित किया गया है। हमें हमारे पूर्वजों के ज्ञान और बुद्दिमत्ता पर गर्व होना चाहिए कि उनके पास ऐसी विज्ञान और तकनीकी थी जिसे आधुनिक विज्ञान भी नहीं भेद पाया है। माना जाता है कि केवल यह पांच मंदिर ही नहीं अपितु इसी रेखा में अनेक मंदिर होंगे जो केदारनाथ से रामेश्वरम तक सीधी रेखा में पड़ते हैं। इस रेखा को “शिव शक्ति अक्श रेखा” भी कहा जाता है। संभवतया यह सारे मंदिर कैलाश को ध्यान में रखते हुए बनाये गये हों जो 81.3119° E में पड़ता है!? उत्तर शिवजी ही जाने।

    कमाल की बात है “महाकाल” से शिव ज्योतिर्लिंगों के बीच सम्बन्ध देखिये

    उज्जैन से शेष ज्योतिर्लिंगों की दूरी भी है रोचक-

    ▪️ उज्जैन से सोमनाथ- 777 किमी

    ▪️ उज्जैन से ओंकारेश्वर- 111 किमी

    ▪️ उज्जैन से भीमाशंकर- 666 किमी

    ▪️ उज्जैन से काशी विश्वनाथ- 999 किमी

    ▪️ उज्जैन से मल्लिकार्जुन- 999 किमी

    ▪️ उज्जैन से केदारनाथ- 888 किमी

    ▪️ उज्जैन से त्रयंबकेश्वर- 555 किमी

    ▪️ उज्जैन से बैजनाथ- 999 किमी

    ▪️ उज्जैन से रामेश्वरम्- 1999 किमी

    ▪️ उज्जैन से घृष्णेश्वर – 555 किमी

    हिन्दू धर्म में कुछ भी बिना कारण के नहीं होता था ।

    उज्जैन पृथ्वी का केंद्र माना जाता है, जो सनातन धर्म में हजारों सालों से मानते आ रहे हैं। इसलिए उज्जैन में सूर्य की गणना और ज्योतिष गणना के लिए मानव निर्मित यंत्र भी बनाये गये हैं करीब 2050 वर्ष पहले ।

    और जब करीब 100 साल पहले पृथ्वी पर काल्पनिक रेखा (कर्क) अंग्रेज वैज्ञानिक द्वारा बनायी गयी तो उनका मध्य भाग उज्जैन ही निकला। आज भी वैज्ञानिक उज्जैन ही आते हैं सूर्य और अन्तरिक्ष की जानकारी के लिये।

    🙏 हर हर महादेव🙏साहबश्री🙏

    स्त्रोत: वंदे मातृसंस्कृतम्
    जय श्री राम

  • नवनाथ भक्तीसार ग्रंथाची पारायण पद्धती

    1) दिन शुद्धी पाहून पारायणास प्रारंभ करावा . 2) पोथीला कापडाचे आसन मांडावे . 3) आसन शक्य झाल्यास लोकरीचे, दर्भासन, कांबळ (घोंगडी) असावे . 4) आसन व वस्त्र स्वच्छ असावे 5) पोथी जवळ नागावेलीच्या जोड पानांवर सुपारी सव्वा रुपया व जवळ नारळ ठरवावे. . 6) आदल्या दिवशी चार कुत्रे व एक गाय यांना पोळ्या टाकाव्या. 7) पारायण काळात कडधान्ये खावू नये. . 8) पारायण काळात ब्रम्हचर्य पालन करावे. . 9) पारायण काळात काळ्या वस्तु चामड्याच्या वस्तु वापरू नये. . 10) पारायण काळात परान्न घेऊ नये. . 11) पारायणात वाचन चालू आहे तो पर्यंत दिवा अगरबत्ती ठेवत ठेवावी.एका ताम्ब्याच्या ग्लासात पाणी भरून तो समोर पाटावर ठेवून पारायण संपल्यावर तीर्थ म्हणून घ्यावे. . 12) पारायण काळात कुठल्याही संस्काराचे (विवाह, सुतक,वृद्धी, नामकरन) अन्न घेऊ नये. 13) पारायण काळात मौन राहून जास्तीत जास्त परमेश्वर चिंतन करावे. . 14) अध्याय संपल्याशिवाय आसनावरून उठू नये. . 15) रात्री जमिनीवर लोकरीचे वस्त्र, घोंगाडीवर अशावर झोपावे. 16) पारायण वेळेत स्त्रियांनी अंबाडा बांधू नये केस मोकळे सोडावे. 17) स्त्रियांनी पातळाला किंवा साडीला गाठ मारू नये. हातात बांगाड्या घालाव्या केस कापू नये. 18) मासिक पाळीचा अडथळा आल्यावर वाचन दुसऱ्या कडून करून घेणे. . 19) दररोज ग्रंथाची पुजा करून नमस्कार करावा नंतर वाचनास सुरुवात करावी.

  • भारतीय स्वातंत्र्यदिवस – Happy 75th Indepence Day 2021

    🇮🇳🇮🇳भारतीय स्वातंत्र्यदिवस🇮🇳🇮🇳

    भारतीय स्वातंत्र्यदिवस प्रतिवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासूनदिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरणूवका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

    🇮🇳 इतिहास🇮🇳

    १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजान्ने आपल्या सैन्याच्या मदतीने ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमारानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली.१८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना झाली. २० व्या शतकातमोहनदास करमचंद गांधी ह्यांनी अहिंसा बाळगतचले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली.महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेस ने संपूर्ण स्वराज्य ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी हि तारीख भारताचा स्वातंत्र्यदिवस म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेस ने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्य साठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे हिंदूंपासून वेगळे झाले व त्यांनीऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्ध नंतर ब्रिटिशांना लक्षात आले कि आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकार्यांचा जोर वाढत होता. हि गोष्ट कळल्यानंतर ब्रिटन च्या प्रधानमंत्र्यांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली.अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजीभारत स्वतंत्र झाला. पण जाताजाता त्यांनी भारतावर अजून एक घाव घालत भारताचेपाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे पाडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक शिखमाणसांना त्यांचे घरदार,पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीर चा प्रश्न हि पुढे आला.

    🇮🇳 स्वतंत्र भारत🇮🇳

    स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताचे संविधान तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाट होता. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू , पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसादहोते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्यायह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून संबोधण्यात आले.

    🇮🇳स्वातंत्र्यदिवासाचा उत्सव🇮🇳

    भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिवसाची सुट्टी दिली जाते. सर्व गृहराचानांमध्ये,शाळांमध्ये,महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. राजधानी दिल्ली मध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. त्यादिवशी बहुतांश रेडीओ चैनल तसेच दूरदर्शन वर देशभक्ती विषयी गाणी,कार्यक्रम,चित्रपट लागतात.
    ======================🇮🇳
    श्रीधर कुलकर्णी

  • नाग पंचमी विधी,नियम,पुजा – काय करावे आणि काय करू नये

    नाग पंचमी विधी,नियम,पुजा – काय करावे आणि काय करू नये

    〰️〰️〰️〰️〰️〰️
    नाग पंचमी विधी,नियम,पुजा
    〰️〰️〰️〰️〰️〰️

    नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नाग पंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नाग दैवताची पूजा केली जाते.

    श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.

    वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

    या वर्षी, नाग पंचमीची तारीख

    12 ऑगस्ट रोजी दुपारी 03.24 पासून सुरू होईल आणि 13 ऑगस्ट रोजी सकाळी 1.42 पर्यंत राहील. आचार्यांच्या मते नाग पंचमीचा सण 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पूजेसाठी सर्वात शुभ वेळ 13 ऑगस्ट रोजी सकाळी 5:49 ते सकाळी 8.28 पर्यंत असेल.

    नागपंचमी पूजा विधी


    या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्य कर्मांहून निवृत्त व्हावे.
    अंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे, अलंकार धारण करावे.


    पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढावी.
    त्यांची पूजा करून त्यांना दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करावी.


    नाग देवताची पूजा करून त्यांना दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा.
    या सणाला विशेषतः: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.

    नागपंचमी मंत्र


    या दिवशी अष्टनागांच्या या मंत्राचा जप केला पाहिजे.
    वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
    ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनंजयौ ॥
    एतेऽभयं प्रयच्छन्ति प्राणिनां प्राणजीविनाम् ॥

    नागपंचमीचे नियम – काय करावे आणि काय करू नये


    नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये असेही म्हटले जाते.

    कहाणी नागपंचमीची


    ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.

    शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!

    एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.

    नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला.

    इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

  • रोजच्या जीवनात उपयुक्त माहिती…some information about our culture

    भारतीय संस्कृती संबंधी रोजच्या जीवनात उपयुक्त माहिती…

    • रोजच्या जीवनात उपयुक्त माहिती…

    १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?

    उत्तर :- ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.

    २) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?

    उत्तर :- ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.

    ३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?

    उत्तर :- ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .

    ४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.

    उत्तर :- शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.

    ५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?

    उत्तर :- प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.

    ६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?

    उत्तर :- हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ….

    ७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?

    उत्तर :- शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..

    ८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?

    उत्तर :- तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून .

    ९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?

    उत्तर:- त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून …

    १०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?

    उत्तर :- फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..

    ११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?

    उत्तर :- शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून…
    सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते . सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन…
    देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो . शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही . ती हिरण्यगर्भा आहे . ती प्रसूति वैराग्य आहे ..

    १२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?

    उत्तर:- त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.

    १३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.

    उत्तर :- हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .
    अंगठा -आत्मा/
    तर्जनी -पितर/
    मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /
    म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे…

    १४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.

    उत्तर :- विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून……

    १५) अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.

    उत्तर :- पितराना दोष लागतो म्हणून .

    १६) उंब-यावर बसून का शिंकू नये.

    उत्तर :- उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून….. घडल्यास पाणी शिंपडावे……

    १७) निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.

    उत्तर :- झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..

    १८) मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये.

    उत्तर :- प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..

    १९) रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?

    उत्तर :- याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ….

    २०) सायंकाळी केर का काढु नये?

    उत्तर :- लक्ष्मीला आवडत नाही .
    लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते…

    २१) रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.

    उत्तर :- शव= शिव म्हणून नमस्कार करावा….

    २२) कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?

    उत्तर :- येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते…

    २३) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.

    उत्तर :- दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही …

    सर्वांना ही माहिती द्या..