admin

Letter to Monsoon

…..प्रिय पर्जन्य राजा….. वेशीपर्यंत आलायस… आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस… पटकन माप ओलांड आणि आत ये… कंजूसपणा करू नको…. दिल खोलके बरस… येताना चोर पावलांनी नको, राजासारखा सनी चौघडे वाजवत ये… येता-येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव… तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल… एरवी आभाळातून बरसणारा तू तिच्या डोळ्यांतून बरसशील… ती तुला मनातल्या …

Letter to Monsoon Read More »

देव पूजे विषयी विशिष्ट माहिती

देव पूजे विषयी विशिष्ट माहिती देव्हार्यात एकाच देवतेच्या दोन दोन तिन तिन मूर्ती नसाव्यात , फोटो सुद्धा डबल नसावेत ,घरातील देव्हार्यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये . देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीलाअसावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल , देव्हारा नियमित पणे स्वच्छ करावा , देव हे वस्रावर असावेत , आपल्या घरी देव्हाऱ्यात …

देव पूजे विषयी विशिष्ट माहिती Read More »

श्री बालाजी मंदिर उंडणगांव

श्री बालाजी मंदिर उंडणगांव श्री बालाजी मंदिराची स्थापना साधारणपणे 300 ते 400 वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे सांगितल्या जाते, या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यास मंदिर किंवा देऊळ न म्हणता देवाडा असे म्हटल्या जाते. या मंदिराची जुनी बांधणी बघितल्यास याला एक वाड्याचे रूप देण्यात आले होते ज्यात धाब्याची माडी, चौक आणि छान उंच ओटे होते. म्हणुनच …

श्री बालाजी मंदिर उंडणगांव Read More »

होलिकापुजन

होलिकापुजन- फाल्गुन शुक्ल पौर्णिमा हुताशनी II१५II होलिकापुजन करावे. याकरीता प्रदोषकाळ मुख्य आहे. होलिकाप्रदीपनशास्रार्थ- होलिका प्रदिपन भद्रारहित पौर्णिमा-प्रदोषकाळी करावयाचे असते. भद्रारहित प्रदोषकालव्यापिनी पौर्णिमा मिळत नाही. अशा वेळी भद्रामुख सोडून होलिकाप्रदिपन करावे असे धर्मसिन्धूत सांगितलें आहे. सायंकाळी होलिकापूजन करतांना प्रथम- आचमन I प्राणायाम II संकल्प- देशकालादि उच्चारुन ‘सहकुटुंबस्य मम ढूंढाराक्षसी प्रीत्यर्थ तत्पीडापरीहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये II सुकीं …

होलिकापुजन Read More »

परमेश्वराचा नामजप कसा करावा ?

परमेश्वराचा नामजप कसा करावा ? १) सकाळची वेळ सर्वोत्तम. पहाटे न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करा कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते. हात पवित्र होतात. (संत एकनाथ महाराज-एकनाथी भागवत) २) कधीही रुद्राक्ष माळेवर जप करा. ( ओरिजिनल, डुप्लिकेट मनातून काढून टाका. ती कालांतराने मंत्राच्या प्रभावाने ओरिजिनल होईल,ती स्वतः दाखवेल मी सिद्ध झालीय …

परमेश्वराचा नामजप कसा करावा ? Read More »

शिट्टी वाजली तरच खेळ संपेल ना??

स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एकदा मी शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक स्थानिक फुटबॉल सामना बघितला होता. तिथे बसल्यावर मी एका मुलाला विचारले की स्कोर काय आहे? त्याने हसून उत्तर दिले,“ते आमच्यापेक्षा ३-० ने आघाडीवर आहेत.” मी म्हणालो,”खरंच..!” म्हणजे मला म्हणायचे आहे तुम्ही निराश वाटत नाही. “निराश!!” त्या मुलाने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं. मी निराश का …

शिट्टी वाजली तरच खेळ संपेल ना?? Read More »

Mobile Number Changed ?? Risk Hai…

आपण मोबाईल नंबर बदलतो, त्यामुळे आपले काय नुकसान होते नुकतेच एका महिलेचे तिच्या बँक खात्यातून ८,१६,०००/- रुपये गायब करण्यात आले. हे नक्की घडले कसे ? १. या महिलेने तिच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक केला होता. तो नंबर तिने 4 वर्षे वापरला नाही. २. पण तिच्या KYC मधून ते हटवण्यासाठी बँकेला कळवले नाही. ३. …

Mobile Number Changed ?? Risk Hai… Read More »

श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती

जय श्री कृष्ण – सर्वांचे लाडके प्रभू भगवान श्रीकृष्ण, नटखट गोपाल त्यांची माहिती आपल्याला सर्वाना असलीच पाहिजे तेव्हा जाणून घेऊ चला भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती १) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व३) महिना: श्रावण४) दिवस: अष्टमी५) नक्षत्र: रोहिणी६) दिवस: बुधवार७) वेळ: १२:०० रात्री८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ …

श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती Read More »

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!!

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!! ★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. ★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. ★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते. ★अध्याय ४:- स्त्री छळणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. ★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते. ★अध्याय ६:- दैवी कोप दूर …

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!! Read More »

प्रसाद मिळतोच – देवाला काळजी

देवाला काळजी’ असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला प्रसाद मिळतो व दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो. एके ठिकाणी,विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू होते. अनेक लोक नित्यपारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. असेच एके दिवशी, पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली. सगळे भाविक शिस्तबद्धपणे …

प्रसाद मिळतोच – देवाला काळजी Read More »

Scroll to Top