admin

शिट्टी वाजली तरच खेळ संपेल ना??

स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एकदा मी शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक स्थानिक फुटबॉल सामना बघितला होता. तिथे बसल्यावर मी एका मुलाला विचारले की स्कोर काय आहे? त्याने हसून उत्तर दिले,“ते आमच्यापेक्षा ३-० ने आघाडीवर आहेत.” मी म्हणालो,”खरंच..!” म्हणजे मला म्हणायचे आहे तुम्ही निराश वाटत नाही. “निराश!!” त्या मुलाने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं. मी निराश का …

शिट्टी वाजली तरच खेळ संपेल ना?? Read More »

Mobile Number Changed ?? Risk Hai…

आपण मोबाईल नंबर बदलतो, त्यामुळे आपले काय नुकसान होते नुकतेच एका महिलेचे तिच्या बँक खात्यातून ८,१६,०००/- रुपये गायब करण्यात आले. हे नक्की घडले कसे ? १. या महिलेने तिच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक केला होता. तो नंबर तिने 4 वर्षे वापरला नाही. २. पण तिच्या KYC मधून ते हटवण्यासाठी बँकेला कळवले नाही. ३. …

Mobile Number Changed ?? Risk Hai… Read More »

श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती

जय श्री कृष्ण – सर्वांचे लाडके प्रभू भगवान श्रीकृष्ण, नटखट गोपाल त्यांची माहिती आपल्याला सर्वाना असलीच पाहिजे तेव्हा जाणून घेऊ चला भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती १) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व३) महिना: श्रावण४) दिवस: अष्टमी५) नक्षत्र: रोहिणी६) दिवस: बुधवार७) वेळ: १२:०० रात्री८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ …

श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती Read More »

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!!

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!! ★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. ★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. ★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते. ★अध्याय ४:- स्त्री छळणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. ★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते. ★अध्याय ६:- दैवी कोप दूर …

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!! Read More »

प्रसाद मिळतोच – देवाला काळजी

देवाला काळजी’ असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला प्रसाद मिळतो व दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो. एके ठिकाणी,विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू होते. अनेक लोक नित्यपारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. असेच एके दिवशी, पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली. सगळे भाविक शिस्तबद्धपणे …

प्रसाद मिळतोच – देवाला काळजी Read More »

फटाक्यांची सुरक्षिता

फटाक्यांची सुरक्षिता महत्वाची…………..निमित्त दीपावलीचे असले तरी फटाक्यांची सुरक्षिता महत्वाची…………..👉 असे करा ………….1) फटाके वडीलधाऱ्या मंडळींच्या उपस्तिथ वाजवावेत.2) मोठ्या व्यक्तींचे लहान मुलाकडे लक्ष असेल तर दुर्घटना घडल्यास तातडीने उपाय योजना करता येतील.3) फटाके उघड्या पंटांगनातं फोडावेत,त्यामुळे आजूबाजूच्या वस्तुंना आग लागण्याची शक्यता कमी होते.3) मोठे फटाके,बॉम्ब,तोटे,रॉकेट,भुंगा या प्रकाराची फटाके लहान मुलांना फोडण्यासाठी देऊ नयेत.4) फटाके शरीरा पासून …

फटाक्यांची सुरक्षिता Read More »

दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष!

🌹वसुबारस ते भाऊबीज, जाणून घ्या दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष!🌹 हिंदू धर्मात दर दिवशी काही ना काही सण, उत्सव असतात. काहीच नसेल तर सोमवार महादेवाचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार विठोबाचा असे म्हणत दिनविशेष देऊन ठेवले आहेत. म्हणजेच काय तर आयुष्य उत्सवासारखे साजरे करा, हेच आपल्या पूर्वसूरींचे आपल्याला सांगणे आहे. अशात दिवाळी ही सणांची राणी! सगळ्या …

दिवाळीतील तिथी, वार, मुहूर्त अन् दिनविशेष! Read More »

श्री स्वामी समर्थ दिपावली सेवा संच

🛑दिपावली सेवा संच विषयी माहिती व वेळा🛑 आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता आपल्या सेवेकऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलीं विविध सेवा आपणाकडून करून घेत आहेत. दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे. जर परमपुज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन करुन दिपावलीत सेवा केली, तर गुरुमाऊली व श्री स्वामी …

श्री स्वामी समर्थ दिपावली सेवा संच Read More »

श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों ?

जानिए श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों कराया जाता है ? श्राद्ध कर्म विधि – हिन्दू धर्म में पितरों की आत्मिक शांति के लिए श्राद्ध करने का रिवाज है।जब यह श्राद कार्य पूरे विधि से किया जाता है, तभी पितृ की आत्मा शांत होती है. श्राद्ध कर्म विधि में कौवे को खाना परोसा …

श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों ? Read More »

नवरात्र : काय करावे – काय नाही

नवरात्र मध्ये नऊ दिवस देवीची उपासना करावी नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्याचे धर्मशास्त्रात कुठेही नमूद नाही आणि तो मार्केटिंक कंपन्यांनी आणलेला बीभत्सपणा आहे ते खालीलप्रमाणे… १) ४ वेद ४ उपवेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे आणि उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती आणि दुर्गा उपासनेचे ग्रंथ, असे जवळपास ६० स्मृतिग्रंथ यांत कुठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या …

नवरात्र : काय करावे – काय नाही Read More »

Scroll to Top