कामाचा (कर्म) हिशोब कोण ठेवतो?
आपण केलेल्या सर्व कामाचा (कर्म) हिशोब कोण ठेवतो? जरूर वाचा 🙏 हिशोब अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला, रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रुग्णालयाचे मालक असलेल्या डॉक्टरांनी त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर, लगेचच ते स्वत: आय.सी.यू. मध्ये त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी गेले. दोन-तीन तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी कर्मचार्यांना सांगितले की, …
मुळ स्वरूपात सप्तश्रुंगी माता
!! जय सप्तशृंगी माते की !!जय…….दोन फुट शेंदुराचा लेप होता तो काढल्यानंतर मुळ स्वरूपात सप्तश्रुंगी माता.
रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाही
रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाहीदिवसभर बांधू शकतात राखी 🙏🏻🙏🏻🍁🍁🍁🍁🍁🍁🙏🏻🙏🏻 यावर्षी रक्षाबंधनाला भद्रा असल्याने रक्षाबंधन होऊ शकणार नाही अशी अफवा सोशल मीडियावर येते आहे. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा मकर राशीत आहे मकर राशीतील भद्रा स्वर्गात असते त्यामुळे रक्षाबंधनाला ती अशुभ नाही.अनादी काळापासून श्रावण शुद्ध पौर्णिमा या रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या रक्षणासाठी भावाला आणि …
पेपरटाक्या
बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबून खर-खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, “है ना भैया! ये लो” भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला देत म्हणाला. “ठीक है रुक जरा पैसे लेके आता हुं”, अस म्हणून लुंगीवाला माणूस घरात गेला. तितक्यात माॅर्निंग वाॅकला गेलेले गजभिये सर पेपरवाल्याजवळ येऊन थांबले व नॅपकीनने घाम पुसत …
History of Vitthal Pandurang
भक्त पुंडलीकाला भेटायला पांडुरंग आले आणि आजही त्याने दिलेल्या विटेवरच उभे आहेत तो आईवडिलांच्या सेवेत होता मी कुटीच्या बाहेर येईतोवर तुम्ही या विटेवर उभे रहा . . . . . !नारदमुनींच्या सांगण्या वरुन त्या रात्रीच श्रीकृष्ण रुक्मिणींनी पुढल्याच दिवशी तातडीने द्वारकेला निघण्याचा निर्णय घेतला. तथापि निघण्यापूर्वी पंढरीच्या भक्तांचा निरोप घेण्यासाठी, श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या …
Gurucharitra In English
अरे!तू कधी गुरु चरित्राचे पारायण केले आहेस का ?“नाही”का रे ?असा प्रश्न का विचारला? अरे! गुरु चरित्र ही महाराष्ट्राची धार्मिक परंपरा. आज आपल्या देशात असंख्य कुटूंबे गुरु चरित्राचे पारायणे नियमित करीत असतात. यातून या कुटूंबातील सदस्यांना मनशांती, मानसिक समाधान,वैयक्तिक व कुटूंबातील सदस्यांच्या अडचणींचे निराकरण होणे,संकल्प सिद्धी होणे असे उत्कट अनुभव भक्तांना येत असतात. आपल्या हिंदू …