admin

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते जगातले पहीले शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज… सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो). माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, …

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत Read More »

Different things about Chatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच राजकिय गोष्टी सांगितल्या जातात….!1.अफजलखानाचा कोथळा2.शाईस्तेखानाची बोटे3.आग्राहून सुटका पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात….! 1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज “सामाजिक क्रांती” करणारे होते…!2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे “लोकपालक” राजे होते…!3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून …

Different things about Chatrapati Shivaji Maharaj Read More »

Tips to live 100 years

१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र १) वात २) पित्त ३) कफवरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतातआपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की …

Tips to live 100 years Read More »

Find my phone

चोरीला गेलेला फोन आता झटक्यात करता येणार ट्रॅक, कसं ते जाणून घ्या….. चोरीला गेलेला फोन आता झटक्यात करता येणार ट्रॅक, कसं ते जाणून घ्या अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्हाला तुमचा फोन हरवल्यावर त्याला शोधण्यात मदत करतील. मुंबई : स्मार्टफोन ही एक अशी गोष्ट आहे जी, आजकाल सगळ्याच लोकांकडे आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत …

Find my phone Read More »

Good Signals

हे शुभ संकेत लक्षात घ्या .. अनेक लोकांसोबत असे घडते की, कपडे घालताना खिशातून पैसे पडतात.तसं पाहायला गेलं तर ही सामान्य घटना आहे.परंतु ज्योतिषच्या शकुन-अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते. शकुन शास्त्र ज्योतिषमधील एक सहायक ग्रंथ मानला जातो.आजही कुठे न कुठेे या गोष्टींचे अस्तित्व आहे. या असेच काही संकेत आज आम्ही तुम्हाला येथे सांगत …

Good Signals Read More »

जीभ . . . .

कधी विचार केला होता का जीभ (टंग) तुमच्या शरीरात इतके वेगवेगळे काम (फंक्शन) करते कशी 1) ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे …

जीभ . . . . Read More »

स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर….

#एकसत्यघटना…. कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल…. स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर…. जगात आज अनेक अरबपति असतील पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मीळाला तो राॅकफेलर मुळे! प्रचंड श्रीमंत माणूस….. जगातील पहीला अरबपति!रात्रंदिवस एकच ध्येय फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा याचे नातीगोती, मीत्र, सगेसोयरे फक्त पैसा 😌 घटना अशी घडली …

स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर…. Read More »

Original or Duplicate

थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो,“माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. …

Original or Duplicate Read More »

औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती

🌹ऐतिहासिक औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती जपून ठेवा नंतर माहिती मिळता मिळत नाही हे लक्षात ठेवा 🌹 शहराची एकुण ९ नावे –पैठणच्या सातवाहन, चालुक्य, विक्रमादित्याच्या काळात राजतडाग या महाकाय तलावाच्या काठावर वसलेले अश्मकपद, अश्शकपद या नावाने ओळखले जाणारे हे गाव यादवांच्या ताब्यात गेले तेव्हा कटक, कटकी या नावाने ओळखले जाऊ लागले. कटक म्हणजे गड. पूर्वी देवगिरी …

औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती Read More »

जग बदलले ?

काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते की, जग बदलत आहे”, पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात…!!! कोणी काय सोडले? आजपर्यंत मिरचीने तिखटपणा नाही सोडला.., तर आंब्याने गोडपणा नाही सोडला…!!! वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला…., तर वृक्षांनी सावली देणे नाही सोडले…!!! सूर्याने तळपणे नाही सोडले.., तर चंद्राने शीतलता नाही सोडली…!!! …

जग बदलले ? Read More »

Scroll to Top