Historical

Different things about Chatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त तीनच राजकिय गोष्टी सांगितल्या जातात….!1.अफजलखानाचा कोथळा2.शाईस्तेखानाची बोटे3.आग्राहून सुटका पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावे वाटतात….! 1.आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज “सामाजिक क्रांती” करणारे होते…!2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे “लोकपालक” राजे होते…!3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून …

Different things about Chatrapati Shivaji Maharaj Read More »

स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर….

#एकसत्यघटना…. कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल…. स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर…. जगात आज अनेक अरबपति असतील पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मीळाला तो राॅकफेलर मुळे! प्रचंड श्रीमंत माणूस….. जगातील पहीला अरबपति!रात्रंदिवस एकच ध्येय फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा याचे नातीगोती, मीत्र, सगेसोयरे फक्त पैसा 😌 घटना अशी घडली …

स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर…. Read More »

औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती

🌹ऐतिहासिक औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती जपून ठेवा नंतर माहिती मिळता मिळत नाही हे लक्षात ठेवा 🌹 शहराची एकुण ९ नावे –पैठणच्या सातवाहन, चालुक्य, विक्रमादित्याच्या काळात राजतडाग या महाकाय तलावाच्या काठावर वसलेले अश्मकपद, अश्शकपद या नावाने ओळखले जाणारे हे गाव यादवांच्या ताब्यात गेले तेव्हा कटक, कटकी या नावाने ओळखले जाऊ लागले. कटक म्हणजे गड. पूर्वी देवगिरी …

औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती Read More »

भारतीय स्वातंत्र्यदिवस – Happy 75th Indepence Day 2021

🇮🇳🇮🇳भारतीय स्वातंत्र्यदिवस🇮🇳🇮🇳 भारतीय स्वातंत्र्यदिवस प्रतिवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासूनदिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरणूवका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा …

भारतीय स्वातंत्र्यदिवस – Happy 75th Indepence Day 2021 Read More »

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

23 जुलै 1856 साली रत्नागिरी शहरात जन्मलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक जहालमतवादी स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि पक्के पत्रकार आणि अभ्यासू लेखक होते.त्यांना लोकांनी लोकमान्य ही उपाधी दिली आहे ती त्यांच्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी.लोकमान्य हे शाळकरी जीवनापासून परखड विचारांचे आणि स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात, “मी शेंगा खाल्या नाही मी टरफले उचलणार नाही” जे त्यांचे शाळेतले …

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक Read More »

औरंगाबाद आणि पुरे

अनोखा वारसा पुरांचा -औरंगाबाद औरंगाबाद शहराला फार मोठा ऐतीहसिक वारसा लाभलेला आहे. तो आज जरी दुर्लक्षित असला तरीही त्यांची मुळे आजूनही शहरात घट्ट रोवलेली दिसतात.औरंगजेब याने खडकी नामक या शहराला औरंगाबाद असे नाव दिले. एकूण ५२ दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे ह्या शहरात असलेले ५४ पेक्षा अधिक “पुरे”.औरंगजेब याच्या …

औरंगाबाद आणि पुरे Read More »

भारताची बिअर राजधानी – औरंगाबाद.

पाण्यातच नशा आहे! औरंगाबादची एक प्रसिद्धी भारताची बिअर राजधानी अशी सुद्धा आहे. किंगफिशर, फाॅस्टर’स, कार्लसबर्ग, हैनेकेन (नावातील चुकभूल माफ करावी), खजुराहो या प्रसिद्ध नाममुद्रांचा (मराठीत ब्रॅंडस्!) संबंध औरंगाबाद शहराशी आहे /होता. वाळूजच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये या नाममुद्रांच्या ब्रुअरीज आहेत/होत्या. शहरातील ब्रुअरीज 180 दशलक्ष लिटर पेक्षा अधिक बियरचे दरवर्षी उत्पादन करतात. महाराष्ट्राच्या एकूण ब्रुईंग क्षमतेच्या 70 टक्के …

भारताची बिअर राजधानी – औरंगाबाद. Read More »

Scroll to Top