श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!!

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!!

★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.

★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.

★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.

★अध्याय ४:- स्त्री छळणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.

★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.

★अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.

★अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.

★अध्याय ८:- बुध्दिमांद्य नाहिसे होतात. विवाह कार्य सुलभ होते.

★अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.

★अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.

★अध्याय ११:- वाचादोष तसेच,वेड नाहीसे होते.

★अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.

★अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.

★अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.

★अध्याय १५:- तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.

★अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.

★अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.

★अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.

★अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.

★अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी , पूजा करी वो गुरुचरणी , तुझे पाप होईल धुनी , ब्रह्मासमंध परिहरेल!!

★अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .

★अध्याय २२:- वांझपण दूर होते . बाळणतिनिला चांगले दूध येते.

★अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.

★अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.

★अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.

★अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.

★अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.

★अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.

★अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.

★अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.

★अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.

★अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.

★अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.

★अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.

★अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.

★अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.

★अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.

★अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात , अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.

★अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .

★अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.

★अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.

★अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.

★अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.

★अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.

★अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.

★अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.

★अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.

★अध्याय ४८:- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.

★अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो . सर्व पापांचे समान होते.

★अध्याय ५०:- ग्रंथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.

★अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.

★अध्याय ५२ :- श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

गुरुदेव दत्त

1 thought on “श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!!”

  1. Kalyan Raghunathrao Kulkarni

    खूपच छान माहिती दिली त्याबद्दल आभार आणि असच काही छान लेख अथवा माहिती असेल तर पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top