Tag: bhagwan

  • शिव पूजेतील वर्ज गोष्टी

    शिव पूजेतील वर्ज गोष्टी

    शिव पूजेतील वर्ज गोष्टी

    🚩 भगवान शिव हे आदि आणि अनंत आहेत, जे संपूर्ण विश्वाच्या प्रत्येक कणाकणात वसलेले आहेत.

    🚩 भोलेनाथ आपल्या सद्भक्तांवर नेहमीच प्रसन्न असतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा शीघ्रतेने पूर्ण करतात.

    🚩 भगवान शिव जलाभिषेकाने प्रसन्न होतात, परंतु शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे भोलेनाथ लवकरच क्रोधित होतात.

    🚩 या गोष्टी इतर देव -देवतांच्या पूजेत वापरल्या जातात. पण भोलेनाथच्या पूजेत त्यांचा वापर वर्ज आहेत.

    🚩 शिवपूजेमध्ये या गोष्टींचा वापर केल्याने, व्यक्ती पुण्याच्या ऐवजी पापाचा भागीदार बनतो आणि भगवान शंकराचा क्रोध सहन करावा लागू शकतो.

    🔱 १. घरात दोन शिवलिंगांची स्थापना करू नये. असे केल्याने घरात दारिद्र्य आणि दुर्भाग्य येते. यामुळे घरातील सर्व सदस्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

    🔱 २. भोलेनाथला नेहमी पितळ, कांस्य किंवा अष्टधातूची भांडी किंवा लोटा यांतून पाणी अर्पण करावे, लोखंड किंवा स्टीलची भांडी नव्हे.

    🔱 ३. सर्व देवकार्यात तुळशीचा वापर केला जातो, परंतु भोलेनाथवर तुळशी अर्पण करणे वर्जित आहे. काही लोक अज्ञानामुळे ते शिवपूजेमध्ये तुळशीचा वापर करतात. ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होत नाही.

    🔱 ४. शिव पूजेमध्ये बेलाच्या पानांचे विशेष महत्व आहे. तूटलेली , फाटलेली बिल्वदले भगवान शिव यांना अर्पण करू नये. असे केल्याने उपासनेचा विपरीत परिणाम प्राप्त होतो. जेव्हा जेव्हा बिल्वाची पाने भगवान शिव यांना अर्पण केली जातात, तेव्हा ती नीट तपासून पाहिल्यानंतर आणि धुल्यानंतर त्यांचा वापर करावा. जेणेकरून भोलेनाथांचे आशीर्वाद कायम राहील.

    🔱 ५. देवपूजेच्या सर्व विधींमध्ये शंख वापरला जातो, परंतु शिवलिंगावर शंखाने पाणी अर्पण करू नये. शिव पुराणानुसार भगवान शिवाने शंखचूर या राक्षसाचा वध केला होता. म्हणून शंकराला शंख हा पूजेमध्ये निषिद्ध आहे.

    🔱 ६. कुमकुम / कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे, तर भगवान शिव हे वैरागी आहेत, त्यामुळे शिवाला कुंकू वाहत नाहीत.

    🔱 ७. शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे, आणि महिला सौंदर्य प्रसाधनांमध्ये हळदीचा वापर केला जातो. म्हणून भगवान शिव यांना हळदी अर्पण केली जात नाही.

    🔱 ८. भोलेनाथला लाल फुले अर्पण केली जात नाहीत. याशिवाय केतकी आणि केवडा फुले अर्पण करण्यासही मनाई आहे. भगवान शंकराला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण केल्याने ते लवकरच प्रसन्न होतात.

    🔱 ९. खंडित झालेल्या / तुटलेल्या अक्षदा भगवान शिव यांना अर्पण करू नयेत. खंडित / तुटलेला तांदूळ अपूर्ण आणि अशुद्ध आहे म्हणून भोलेनाथला अर्पण

  • Benefits and rules for atharvashirsha

    Rules of chanting atharvshirsh

    अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

    अथर्वशीर्ष : थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.

    अथर्वशीर्षाचे तीन प्रमुख भाग

    3 main part of Atharvshirsh


    १. शांतीमंत्र
    सुरुवातीला ॐ भद्रं कर्णेभिः आणि स्वस्तिनः इंद्रा….. हे मंत्र आणि शेवटी सह नाववतु ।…… हे मंत्र

    २. ध्यानविधी
    ॐ नमस्ते गणपतये येथपासून ते वरदमूर्तये नमः येथपर्यंतचे दहा मंत्र

    ३. फलश्रुती
    एतदथर्वशीर्ष योऽधीते इत्यादी चार मंत्रअथर्वशीर्ष म्हणणे

    अथर्वशीर्ष म्हणणे

    Rules for Atharvshirsh

    हे स्तोत्र म्हणतांना पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे.

    १. उच्चार अगदी स्पष्ट असावेत.

    २. स्तोत्र अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.

    ३. स्तोत्रपठण तदर्थभावपूर्वक = तत् + अर्थ + भावपूर्वक, म्हणजे त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त आणि भगवच्छक्तीयुक्त झाला पाहिजे.

    ४. जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र म्हणावयाचे असते तेव्हा वरदमूर्तये नमः । येथपर्यंतच म्हणावे. त्याच्या पुढे जी फलश्रुती आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. त्याप्रमाणेच शांतीमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदा म्हणावा.

    ५. या स्तोत्राच्या एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.

    ६. स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे.

    ७. पाटावर न बसता त्याऐवजी धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.

    ८. पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी पालटावी लागणार नाही, अशी सोपी साधी मांडी घालावी.

    ९. दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.

    १०. पाठीला बाक येईल, असे न बसता ताठ बसावे.

    ११. पाठ म्हणण्यापूर्वी आई, वडील आणि आपले गुरु यांना नमस्कार करावा.

    १२. पाठाला प्रारंभ करण्यापूर्वी जमल्यास गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल वहावे. पूजा करता न आल्यास निदान गणपतीचे ध्यान एक मिनिटभर करावे, नमस्कार करावा आणि मग पाठास प्रारंभ करावा.

    १३. उच्चारात चुका होऊ नयेत म्हणून स्तोत्र बरोबर कसे म्हणावे, ते चांगल्या स्पष्ट आवाजातील audio ऐकून शिकण्याचा प्रयत्न करावा.

    १४. स्तोत्र म्हणतांना गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ॐ कडे पाहून म्हणावे, म्हणजे लवकर एकाग्रता होते.अथर्वशीर्ष म्हणण्याचे लाभ

    अथर्वशीर्ष म्हणण्याचे लाभ

    Benifits of Atharvshirsh

    १. स्तोत्रात फलश्रुती दिलेली असते. आत्मज्ञानसंपन्न ऋषीमुनींना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असल्याने आणि फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने, स्तोत्र पठण करणार्‍याला ते फळ फलश्रुतीमुळे मिळते.

    २. स्तोत्र पठण करणार्‍याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्ती स्तोत्रात आहे; म्हणून अथर्वशीर्षाच्या पठणाने वाईट शक्तीच्या त्रासापासून रक्षण होते.

    शुभं भवतू

  • रहस्य भगवान जगन्नाथ का

    यह रहस्य है या विज्ञान ?
    आप सभी को जानना चाहिए
    हर 12 साल में महाप्रभु की मूर्ती को बदला जाता है,उस समय पूरे पुरी शहर में ब्लैकआउट किया जाता है यानी पूरे शहर की लाइट बंद की जाती है। लाइट बंद होने के बाद मंदिर परिसर को crpf की सेना चारो तरफ से घेर लेती है…उस समय कोई भी मंदिर में नही जा सकता…

    मंदिर के अंदर घना अंधेरा रहता है…पुजारी की आँखों मे पट्टी बंधी होती है…पुजारी के हाथ मे दस्ताने होते है..वो पुरानी मूर्ती से “ब्रह्म पदार्थ” निकालता है और नई मूर्ती में डाल देता है…ये ब्रह्म पदार्थ क्या है आजतक किसी को नही पता…इसे आजतक किसी ने नही देखा. ..हज़ारो सालो से ये एक मूर्ती से दूसरी मूर्ती में ट्रांसफर किया जा रहा है…

    ये एक अलौकिक पदार्थ है जिसको छूने मात्र से किसी इंसान के जिस्म के चिथड़े उड़ जाए… इस ब्रह्म पदार्थ का संबंध भगवान श्री कृष्ण से है…मगर ये क्या है ,कोई नही जानता… ये पूरी प्रक्रिया हर 12 साल में एक बार होती है…उस समय सुरक्षा बहुत ज्यादा होती है…

    मगर आजतक कोई भी पुजारी ये नही बता पाया की महाप्रभु जगन्नाथ की मूर्ती में आखिर ऐसा क्या है ???

    कुछ पुजारियों का कहना है कि जब हमने उसे हाथमे लिया तो खरगोश जैसा उछल रहा था…आंखों में पट्टी थी…हाथ मे दस्ताने थे तो हम सिर्फ महसूस कर पाए…

    आज भी हर साल जगन्नाथ यात्रा के उपलक्ष्य में सोने की झाड़ू से पुरी के राजा खुद झाड़ू लगाने आते है…

    भगवान जगन्नाथ मंदिर के सिंहद्वार से पहला कदम अंदर रखते ही समुद्र की लहरों की आवाज अंदर सुनाई नहीं देती, जबकि आश्चर्य में डाल देने वाली बात यह है कि जैसे ही आप मंदिर से एक कदम बाहर रखेंगे, वैसे ही समुद्र की आवाज सुनाई देंगी

    आपने ज्यादातर मंदिरों के शिखर पर पक्षी बैठे-उड़ते देखे होंगे, लेकिन जगन्नाथ मंदिर के ऊपर से कोई पक्षी नहीं गुजरता।

    झंडा हमेशा हवा की उल्टी दिशा मे लहराता है

    दिन में किसी भी समय भगवान जगन्नाथ मंदिर के मुख्य शिखर की परछाई नहीं बनती।

    भगवान जगन्नाथ मंदिर के 45 मंजिला शिखर पर स्थित झंडे को रोज बदला जाता है, ऐसी मान्यता है कि अगर एक दिन भी झंडा नहीं बदला गया तो मंदिर 18 सालों के लिए बंद हो जाएगा

    इसी तरह भगवान जगन्नाथ मंदिर के शिखर पर एक सुदर्शन चक्र भी है, जो हर दिशा से देखने पर आपके मुंह आपकी तरफ दीखता है।

    भगवान जगन्नाथ मंदिर की रसोई में प्रसाद पकाने के लिए मिट्टी के 7 बर्तन एक-दूसरे के ऊपर रखे जाते हैं, जिसे लकड़ी की आग से ही पकाया जाता है, इस दौरान सबसे ऊपर रखे बर्तन का पकवान पहले पकता है।

    भगवान जगन्नाथ मंदिर में हर दिन बनने वाला प्रसाद भक्तों के लिए कभी कम नहीं पड़ता, लेकिन हैरान करने वाली बात ये है कि जैसे ही मंदिर के पट बंद होते हैं वैसे ही प्रसाद भी खत्म हो जाता है।

    ये सब बड़े आश्चर्य की बात हैं..
    आपको और आपके परिवार को श्री जगन्नाथजी भगवान की शुभमंगल रथयात्रा पर्व की हार्दिक शुभकामनाएँ व बधाईयाँ । आप सब पर प्रभु कृपा बनी रहे ।

    जय भगवान जगन्नाथ…🚩🚩