Month: May 2021

देऊ नको देवा कधी मला गर्व

देऊ नको देवाकधी मला गर्वतुझ्या पायी अर्पणदेवा माझे सर्वसुख दुःखतुच दिली साथदरीमध्ये कोसळतांनाघट्ट धरला हाथआलं आता जीवनातआनंदाचे पर्वकधी नको देऊदेवा मला गर्वतुच माझा प्राणतुच माझा श्वासतुच माझ्या ह्रदयाचीजगण्याची आसतुझ्या पायी अर्पणतण,मन,धन सर्वकधी नको देऊदेवा मला गर्व सौ.कादंबरी कमलाकरराव कादी.शिवना. ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद.

‘भक्ती’ काय चीज असते… !!

सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता.सोलापूर जवळच्या एका गावी तो रहात असे.सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत.आज फक्त ३७ अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला.त्या अभंगांचं सार हेच की ‘प्रचंड …

‘भक्ती’ काय चीज असते… !! Read More »

मनातलं कानात सांगण्याची हिम्मत झाली नाही

त्यांची मैत्री काहीअगदी जुनी नव्हती पण अगदी दह्यासारखी घट्ट होती त्याचे कारण ही तसेच कारण ती होतीच तशी कुणालाही भूरळ पडावी अशी, सुरेल आवाज, घायाळ करणारे घारे डोळे ज्यांना कधीच काजळाची गरज पडली नाही, ओठ जणू रसाळ गुलाबी पाकळ्या, ती कपाळावर येणारी नाजूक बट, गालावर पडणारी खळी आणि वर्णन करायला शब्द पुरणार नाही असे अप्रतिम …

मनातलं कानात सांगण्याची हिम्मत झाली नाही Read More »

नाते अनामिक पण जवळचे

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी…ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट …

नाते अनामिक पण जवळचे Read More »

Time Less : Missing Moments

टाईमलेस! पालथ्या तळव्याला थोडसं चाटून “टॅम्प्लीज” केलंय का कधी? 🤛🏻 लपाछुपीत “धप्पाsss” म्हणून बोंबलायला मिळालंय का? 😹 “नॉटॅठोम” म्हणताना उकळ्या फुटलेल्या आठवतात का? “कटाsssप” म्हणून एखाद्याला डावातून हाकललंय का कधी? गटारीत गेलेला बॉल बाऱ्या लावून काढलाय का कधी? 🎾 हे सगळं वाचताना जर दिल गार्डन गार्डन होत असेल, तर बिंगो! 💐 तुमचं बालपण कमाssल भारी …

Time Less : Missing Moments Read More »

अथर्वशीर्ष म्हणजे काय…?

अथर्वशीर्ष थर्व म्हणजे हलणारे आणिअथर्व म्हणजे ‘ न हलणारेशीर्षम् ‘ !! सुलभ भाषेत सांगायचं म्हणजेअथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धीअसलेलं मस्तक…!! अथर्वशीर्षाचं पठण केलं, कीबुद्धी आणि मन स्थिर होतं. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं कांम हे नेहमी यशस्वी होतं.आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो.अथर्वशीर्ष पठणामुळं मन एकाग्र होतं.आपल्या मनाची ताकद वाढविणं,हे आपल्याच हातात असतं.माणसाचं मन ही मोठी …

अथर्वशीर्ष म्हणजे काय…? Read More »

कविता जिवाभावाची

कुणाशी बोलावे निकुणाला टाळावेजिवाभावाचे सोडून सारेएकटे कसे जगावे…… तोंडाला मुस्के आणिखिशात बाटली(sanitizer)दूर-दूर राहूनमाया सारी आटली….. प्रत्येकाच्या मनालाकोरोनाचा डसे सापनुस्ती कनकन आली तरीचालताना लागे धाप…… किती आले हसू तरीहसताही येत नाहीहात केला पुढे तरीटाळी कोणी देत नाही…… थोडा घसा दुखला तरीअंग गरम होतेपोटभर जेऊनहीतोंड कडू पडते…. किती-किती जपायचेकुठे-कुठे लपायचेदाटून आला ठसका तरकुठे जाऊन खोकायचे…… कधी-कधी जखमझाली …

कविता जिवाभावाची Read More »

Scroll to Top