Month: January 2022

जीभ . . . .

कधी विचार केला होता का जीभ (टंग) तुमच्या शरीरात इतके वेगवेगळे काम (फंक्शन) करते कशी 1) ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे …

जीभ . . . . Read More »

स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर….

#एकसत्यघटना…. कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल…. स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर…. जगात आज अनेक अरबपति असतील पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मीळाला तो राॅकफेलर मुळे! प्रचंड श्रीमंत माणूस….. जगातील पहीला अरबपति!रात्रंदिवस एकच ध्येय फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा याचे नातीगोती, मीत्र, सगेसोयरे फक्त पैसा 😌 घटना अशी घडली …

स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जाॅन डी राॅकफेलर…. Read More »

Original or Duplicate

थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो,“माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. …

Original or Duplicate Read More »

औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती

🌹ऐतिहासिक औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती जपून ठेवा नंतर माहिती मिळता मिळत नाही हे लक्षात ठेवा 🌹 शहराची एकुण ९ नावे –पैठणच्या सातवाहन, चालुक्य, विक्रमादित्याच्या काळात राजतडाग या महाकाय तलावाच्या काठावर वसलेले अश्मकपद, अश्शकपद या नावाने ओळखले जाणारे हे गाव यादवांच्या ताब्यात गेले तेव्हा कटक, कटकी या नावाने ओळखले जाऊ लागले. कटक म्हणजे गड. पूर्वी देवगिरी …

औरंगाबाद विषयी महत्वपूर्ण माहिती Read More »

जग बदलले ?

काय बदलले आहे ? असे विचारल्यावर नेहमी ऐकिवात येते की, जग बदलत आहे”, पण जरा विचार करा, नेमके काय बदलले आहे जगात…!!! कोणी काय सोडले? आजपर्यंत मिरचीने तिखटपणा नाही सोडला.., तर आंब्याने गोडपणा नाही सोडला…!!! वृक्षांच्या पानांनी हिरवेपणा नाही सोडला…., तर वृक्षांनी सावली देणे नाही सोडले…!!! सूर्याने तळपणे नाही सोडले.., तर चंद्राने शीतलता नाही सोडली…!!! …

जग बदलले ? Read More »

घरात गोमूत्र का शिंपडावे?

घरात गोमूत्र का शिंपडावे? आपल्या हिंदू संस्कृतित गोमुत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी …

घरात गोमूत्र का शिंपडावे? Read More »

धार्मिक प्रश्नमंजुषा

धार्मिक प्रश्नमंजुषा प्र.१.श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव काय होते?उत्तर – शारंगप्रश्न २. अर्जुनाच्या धनुष्याचे नाव काय आहे?उत्तर – गांडीवप्रश्न 3. शिव धनुष्याचे नाव काय होते?उत्तर – पिनाकQ.4. रामाचे नाव कोणत्या ऋषींनी ठेवले?उत्तर – वशिष्ठQ.5. कृष्णाचे कुलपिता कोण होते?उत्तर – गर्गाचार्य प्र.६. कृष्णाचे शिक्षण गुरू कोण होते?उत्तर – महर्षि सांदीपनीप्र.७. संजयला दिव्य दृष्टी कोणी दिली होती?उत्तर – वेद …

धार्मिक प्रश्नमंजुषा Read More »

आपल्याकडे दैविक शक्ती आरुढ झाली आहे हे कसे ओळखावे?

आपल्याकडे दैविक शक्ती आरुढ झाली आहे हे कसे ओळखावे? जेव्हा आपण कोणतेही साधना, परायन, जप – तप कर तो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलयचक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे? या साठी हा लेख …. १) ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली …

आपल्याकडे दैविक शक्ती आरुढ झाली आहे हे कसे ओळखावे? Read More »

दिवा का लावावा. आणि कधी लावावा

देवाजवळ दिवा का लावावा. आणि कधी लावावा… सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असते. दिवसाला एकूण ०८ प्रहर असतात यात दिवसाला ०४ व रात्रीचे ०४ चे प्रहर असे एकूण ०८ प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो ०४ ते ०७ वाजे पर्यत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्या मध्ये सुर्य अस्ताची …

दिवा का लावावा. आणि कधी लावावा Read More »

Scroll to Top