Month: December 2022

शिट्टी वाजली तरच खेळ संपेल ना??

स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एकदा मी शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक स्थानिक फुटबॉल सामना बघितला होता. तिथे बसल्यावर मी एका मुलाला विचारले की स्कोर काय आहे? त्याने हसून उत्तर दिले,“ते आमच्यापेक्षा ३-० ने आघाडीवर आहेत.” मी म्हणालो,”खरंच..!” म्हणजे मला म्हणायचे आहे तुम्ही निराश वाटत नाही. “निराश!!” त्या मुलाने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं. मी निराश का …

शिट्टी वाजली तरच खेळ संपेल ना?? Read More »

Mobile Number Changed ?? Risk Hai…

आपण मोबाईल नंबर बदलतो, त्यामुळे आपले काय नुकसान होते नुकतेच एका महिलेचे तिच्या बँक खात्यातून ८,१६,०००/- रुपये गायब करण्यात आले. हे नक्की घडले कसे ? १. या महिलेने तिच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक केला होता. तो नंबर तिने 4 वर्षे वापरला नाही. २. पण तिच्या KYC मधून ते हटवण्यासाठी बँकेला कळवले नाही. ३. …

Mobile Number Changed ?? Risk Hai… Read More »

श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती

जय श्री कृष्ण – सर्वांचे लाडके प्रभू भगवान श्रीकृष्ण, नटखट गोपाल त्यांची माहिती आपल्याला सर्वाना असलीच पाहिजे तेव्हा जाणून घेऊ चला भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती १) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला२) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व३) महिना: श्रावण४) दिवस: अष्टमी५) नक्षत्र: रोहिणी६) दिवस: बुधवार७) वेळ: १२:०० रात्री८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ …

श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती Read More »

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!!

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!! ★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. ★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. ★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते. ★अध्याय ४:- स्त्री छळणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. ★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते. ★अध्याय ६:- दैवी कोप दूर …

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय तील फलश्रुती !!! Read More »

प्रसाद मिळतोच – देवाला काळजी

देवाला काळजी’ असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला प्रसाद मिळतो व दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो. एके ठिकाणी,विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू होते. अनेक लोक नित्यपारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. असेच एके दिवशी, पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली. सगळे भाविक शिस्तबद्धपणे …

प्रसाद मिळतोच – देवाला काळजी Read More »

Scroll to Top