
Expectation Hurts, Target Never : Let’s Talk How
Expectation Hurts, Target Never: The Path to Inner Peace and Success In a world driven by ambition, competition, and the constant pursuit of perfection, it’s easy to fall into the trap of expectations. We expect things to go a certain way, people to behave in a particular manner, and life to unfold according to our
wi-fi Setting up Wi-Fi
wi-fi : Mastering Wi-Fi Setup wi-fi Setting up Wi-Fi Router is a straightforward process that requires some basic information and a few simple steps. Here’s a general introduction to get you started with network: What you need: Basic Steps: Additional Tips: Place the router in a central location to ensure optimal coverage. Use a strong
अन्नावर कधी राग आपण काढला नाही ना? | Angry while eating ???
म्हणून अन्नावर कधी राग काढू नये 🌸 ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक
जगणं कोणासाठी ?
जगणं कोणासाठी ? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि कृतज्ञ रहा… हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात
कुठे जप केल्यावर किती लाभ होतो | Benefit of Chanting | जपाचे स्थान महात्म्य
कुठे जप केल्यावर किती लाभ होतो! १. निज स्थानावर केलेला जप सामान्य लाभ देतो.२. गोशाळेत केला गेलेला जप १०० पट लाभ देतो.३. वनात केला गेलेला जप १००० पट लाभ देतो.४. पर्वतावर केला गेलेला जप १०००० पट लाभ देतो.५. नदीवर केला गेलेला जप १००००० पट लाभ देतो.६. मंदिरात जेथे देवताची प्राण प्रतिष्ठा विधिवत झालेली असते तेथे
बालाजी महाराज के ऊपर सुरमई भक्ति गीत
रश्मि मेहता द्वारा बालाजी महाराज के चरणों में भक्ति भाव विभोर होकर उड़नगांव के अराध्य दैवत बालाजी महाराज के ऊपर सुरमई भक्ति गीत बनाया है. मैं आशा करती हूं की आप सभी यह भक्ति गीत जरूर पसंद आएगा. यह हमारा चोटासा प्रयास अगर आपको पसंद आए तो लाइक और सब्सक्राइब अवश्य करे
माझ्या सोबतच असे का…..?
प्रत्येकाला असे वाटते की, माझ्या सोबतच असे का…..? “आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.” कृष्ण कर्णाला म्हणाला. कर्ण कृष्णाला विचारतो, “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, यात माझी काय चूक होती? मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो. परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला, की ती
हनुमान चालीसा कधी लिहिली गेली | Origin & history of Hanuman Chalisa
हनुमान चालीसा हनुमान चालीसा कधी लिहिली गेली लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्याकदाचित काही लोकांनाच हे माहित असेल? सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात.पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल. गोष्ट इ.स. १६०० ची आहे हा काळ अकबर
शक्य आहे तिथे नदी नांगरा
● शक्य आहे तिथे नदी नांगरा ! ● सध्या उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडतात. नदीतील वालुका , दगड-गोटे दिसत असतात. भूशास्त्र असे सांगते की नदीचा प्रवाह जमिनीच्या मऊ भागातून जात असतो व त्यामुळे ती खोल खोल होत असते व तिचे ऊंच किनारे तयार होतात. अनेक मोठया नद्या डाईक किंवा फॉल्ट झोनमधून वहात असतात. नदीच्या या पात्रात
करिअर चा सात बारा
करिअर चा सात बारा यंदाच्या सुट्टीत MS-CIT का करावे याची 12 कारणे खूप लोकांच्या दृष्टीने MS-CIT म्हणजे कम्प्युटर चा बेसिक कोर्स असाच असतो. किंबहुना ज्या वेळेस संगणक जगासाठी नवीनच होते त्या वेळेस संगणकाचे मूलभूत म्हणजे बेसिक नॉलेज महत्वाचेच होते. काळानुरूप संगणक सर्वत्र उपलब्ध होऊ लागले. शाळांमध्ये सुध्धा संगणकाचे ज्ञान देण्यात येऊ लागले. अशावेळेस MS-CIT मध्ये