Author: admin

  • पेपरटाक्या

    पेपरटाक्या

    ओ भैया लोकमत समाचार पेपर है क्या?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला व फार मोठे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.

    बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबून खर-खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, “है ना भैया! ये लो” भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला देत म्हणाला. “ठीक है रुक जरा पैसे लेके आता हुं”, अस म्हणून लुंगीवाला माणूस घरात गेला. तितक्यात माॅर्निंग वाॅकला गेलेले गजभिये सर पेपरवाल्याजवळ येऊन थांबले व नॅपकीनने घाम पुसत म्हणाले, ”अरे राम्या बरं झालं ईथंच भेटलास…दे बरं माझे पेपर.”
    ‘व्हय सर” तो पेपरवाला राम्या आदराने म्हणाला व सायकलीला बांधलेल्या गठ्ठ्यातून एक मराठी व एक ईंग्रजी पेपर काढून देऊ लागला.

    तो लुंगीवाला आला व त्याने 10 रु. ची नोट राम्याच्या हातात दिली. गजभिये सर लुंगीवाल्याला म्हणाले, “Good morning पाटील साहेब.” ”Good morning गजभिये सर.

    “काय आज हिंदी वृत्तपत्र ?” “हो सर, ते काल भारताने अंतराळात यान सोडलयं त्याच्या माहितीचा लेख आलाय लोकमत समाचार मध्ये.” लुंगी घातलेले पाटील साहेब गजभिये सरांच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले.

    राम्या खाकी पॅन्टच्या खिश्यात सुट्टे पैसे शोधत होता. तितक्यात म्हणाला, ”हा साहेब, ते ब्रम्होस व्हय. ते भारत आणि रशियाने पाठवलंय. भारताची नदी हायना ब्रम्हा आणि रशियाची नदी ओक्सावा त्यामुळं त्याला ब्रम्होस नाव दिलंय, आपल्याला सगळं म्हाहीत हाय.” खेडवळ भाषेत राम्या म्हणाला.

    गजभिये सर व पाटील साहेब आश्चर्याच्या प्रतिक्रीया देत म्हणाले, “अरे व्वा! हुशार आहेस तू.”

    पुढे गजभिये सर म्हणाले, ”UPSC ला पडणारा प्रश्न आहे हा. UPSC चा क्लास चालवतो की काय !” पाटील साहेब व गजभिये सर हसत हासत निघून गेले.

    तितक्यात राम्या म्हणाला, ” सर ह्या महीन्याच बिल राहलंय तुमचं.”

    गजभिये सर मागे न वळता म्हणाले, ”उद्या सकाळी दहाला क्लासवर येऊन जा देतो पैसे.”

    सायकलचा स्टॅन्ड काढला व राम्या निघाला पुढे आपल्या कामाला.

    दुस-या दिवशी सकाळी पेपर टाकून झाल्यावर 10 वाजता राम्याची सायकल गजभिये स्पर्धा-परीक्षा ॲकॅडमी असे लिहिलेल्या बोर्डसमोर येऊन थांबली.
    दुस-या मजल्या वरच्या बाल्कनीत बसलेल्या सरांकडे बघून राम्या म्हणाला, ”सर ते बिल..”

    काही न बोलताच गजभिये सरांनी हातवारे करुन त्याला वर येण्यास सांगितले.

    क्लासच्या ऑफीसची बेल वाजली. गजभिये सरांनी दरवाजा उघडला व मळलेला टी-शर्ट व खाकी गणवेशाची पॅन्ट, सावळा चेहरा व 15-16 वर्षाचा सडपातळ राम्या हातात बिल बुक व पेन घेऊन उभा होता.

    “ये आत, ये बस इथं, मी पैसे घेऊन येतो” राम्याच्या हातातले बिल बुक घेत सर म्हणाले व आत गेले.

    राम्या लाकडी खुर्चीवर uncomfortably बसून इकडे तिकडे पाहू लागला. समोरच्या लाकडी टेबलवर काही प्रश्नपत्रिका होत्या, त्यातली एक राम्याने उचलून पाहिली व पटकन बिलच्या मागे काहीतरी लिहू लागला. पाच मिनटांनी सर आले व पैसे देत म्हणाले, “काय लिहीत होतास रे ?”
    ”सर ते हे ऊत्तर बरोबर हायत का बघा ना ” राम्या म्हणाला. सरांनी पाहीले, त्यात 8 बुद्धीमत्तेचे प्रश्न सोडवले होते तेही अवघ्या 4 ते 5 मिनीटात. सर अचंबित झाले व म्हणाले, “अरे कसं सोडवलं तु हे ? आणि एवढ्या कमी वेळात ? UPSC ला हे प्रश्न सोडवायला 10 ते 12 मिनीट लागतात. कसं केलंस तु हे ? कुठे शिकलास.”

    त्यावर राम्या म्हणाला, ” सर मला दहावीत 92 टक्के हायत. बाप न्हाय मला. आय धुनी-भांडी करतेआणी म्या सकाळी पेपर टाकतो. नंतर एका reading room वर वाॅचमन हाय लोकांच्या चपली व गाड्यावर लक्ष ठेवतो. यवढं करुन दोन टायमच खायला भेटतं. सकाळी पेपर वाचून व नंतर reading वर लोकांनी टाकून दिलेल्या नोट्स, कागद, कधी कोणाकडं आय कार्ड नसलं तर त्याचं पुस्तक घेतो वाचायला थोडावेळ व मधी सोडतो गपचुप. मला बी अधिकारी व्हायचंय पण आय म्हणते पैसं न्हायतं शिकायला. ”त्याचे उत्तर ऐकून मात्र सर नि:शब्द झाले. काहीच बोलले नाहीत. त्याच्या हातात पैसे दिले व राम्या निघून गेला.

    दोन दिवसानी राम्या गजभिये सरांच्या क्लाससमोर सायकल लावून समोरच्या बिल्डींगमध्ये बिले गोळा करण्यासाठी गेला व 15-20 मिनीटांनी परत आला. सायकलीच्या ब्रेकला एक जड पिशवी होती. राम्याने ती उघडून बघितली त्यात गणवेश, काही पुस्तके, पैसे होते व तळाला एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, “ह्यात कॉलेजचा गणवेश आहे व पुस्तके आहेत जवळच्या जनता महाविद्यालयात Arts ला तुझा प्रवेश घेऊन ठेवलाय. सोमवार पासून कॉलेजला जायचं. अभ्यास करायचा. अधिकारी व्हायचंय ना तुला. वेळोवेळी तुला पुस्तके भेटतील. फक्त पेपर टाकणे चालू ठेवायचं. “खाली लिहिलं होतं,”मायबापांनी सगळ्या सुविधा पुरवलेला पण कधीच UPSC पास न झालेला अपयशी….”

    अशीच पुस्तके राम्याला भेटत राहिली. व 6 वर्षानंतर गजभिये सर एके दिवशी पहाटे मॉर्निंग वॉक वरुन परतले तेव्हा दारासमोर एक पिशवी होती. त्यात काही मेडल्स व प्रमाणपत्रे होती. तळाला एक चिठ्ठी होती त्यात लिहिलं होतं, “ज्याने एका पेपरटाक्याला IAS केलं तो अपयशी कसा ? तो तर जगातला सर्वात यशस्वी व श्रीमंत माणूस…..!!”

    आपल्याकडे दुस-याला देण्यासारखे असे खूप कांही असते, आपली दुस-याला मदत करण्याची ऐपत देखील असते…पण हवा असतो केवळ मनाचा मोठेपणा व देण्याची वृत्ती व तीही योग्य मनुष्य ओळखून. तो सुज्ञपणा व औदार्य आपल्या प्रत्येकामध्ये वाढीस लागो व वृद्धींगत होवो…आपल्या आजूबाजूला खूप राम्या आहेत…गरज आहेत ती गजभिये सरांची…

    लेखक अज्ञात
    ⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

      *ओ भैया लोकमत समाचार है क्या ?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला व फार मोठे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.

    बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबून खर-खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, “है ना भैया! ये लो” भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला देत म्हणाला. “ठीक है रुक जरा पैसे लेके आता हुं”, अस म्हणून लुंगीवाला माणूस घरात गेला. तितक्यात माॅर्निंग वाॅकला गेलेले गजभिये सर पेपरवाल्याजवळ येऊन थांबले व नॅपकीनने घाम पुसत म्हणाले, ”अरे राम्या बरं झालं ईथंच भेटलास…दे बरं माझे पेपर.”
    ‘व्हय सर” तो पेपरवाला राम्या आदराने म्हणाला व सायकलीला बांधलेल्या गठ्ठ्यातून एक मराठी व एक ईंग्रजी पेपर काढून देऊ लागला.

    तो लुंगीवाला आला व त्याने 10 रु. ची नोट राम्याच्या हातात दिली. गजभिये सर लुंगीवाल्याला म्हणाले, “Good morning पाटील साहेब.” ”Good morning गजभिये सर.

    “काय आज हिंदी वृत्तपत्र ?” “हो सर, ते काल भारताने अंतराळात यान सोडलयं त्याच्या माहितीचा लेख आलाय लोकमत समाचार मध्ये.” लुंगी घातलेले पाटील साहेब गजभिये सरांच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले.

    राम्या खाकी पॅन्टच्या खिश्यात सुट्टे पैसे शोधत होता. तितक्यात म्हणाला, ”हा साहेब, ते ब्रम्होस व्हय. ते भारत आणि रशियाने पाठवलंय. भारताची नदी हायना ब्रम्हा आणि रशियाची नदी ओक्सावा त्यामुळं त्याला ब्रम्होस नाव दिलंय, आपल्याला सगळं म्हाहीत हाय.” खेडवळ भाषेत राम्या म्हणाला.

    गजभिये सर व पाटील साहेब आश्चर्याच्या प्रतिक्रीया देत म्हणाले, “अरे व्वा! हुशार आहेस तू.”

    पुढे गजभिये सर म्हणाले, ”UPSC ला पडणारा प्रश्न आहे हा. UPSC चा क्लास चालवतो की काय !” पाटील साहेब व गजभिये सर हसत हासत निघून गेले.

    तितक्यात राम्या म्हणाला, ” सर ह्या महीन्याच बिल राहलंय तुमचं.”

    गजभिये सर मागे न वळता म्हणाले, ”उद्या सकाळी दहाला क्लासवर येऊन जा देतो पैसे.”

    सायकलचा स्टॅन्ड काढला व राम्या निघाला पुढे आपल्या कामाला.

    दुस-या दिवशी सकाळी पेपर टाकून झाल्यावर 10 वाजता राम्याची सायकल गजभिये स्पर्धा-परीक्षा ॲकॅडमी असे लिहिलेल्या बोर्डसमोर येऊन थांबली.
    दुस-या मजल्या वरच्या बाल्कनीत बसलेल्या सरांकडे बघून राम्या म्हणाला, ”सर ते बिल..”

    काही न बोलताच गजभिये सरांनी हातवारे करुन त्याला वर येण्यास सांगितले.

    क्लासच्या ऑफीसची बेल वाजली. गजभिये सरांनी दरवाजा उघडला व मळलेला टी-शर्ट व खाकी गणवेशाची पॅन्ट, सावळा चेहरा व 15-16 वर्षाचा सडपातळ राम्या हातात बिल बुक व पेन घेऊन उभा होता.

    “ये आत, ये बस इथं, मी पैसे घेऊन येतो” राम्याच्या हातातले बिल बुक घेत सर म्हणाले व आत गेले.

    राम्या लाकडी खुर्चीवर uncomfortably बसून इकडे तिकडे पाहू लागला. समोरच्या लाकडी टेबलवर काही प्रश्नपत्रिका होत्या, त्यातली एक राम्याने उचलून पाहिली व पटकन बिलच्या मागे काहीतरी लिहू लागला. पाच मिनटांनी सर आले व पैसे देत म्हणाले, “काय लिहीत होतास रे ?”
    ”सर ते हे ऊत्तर बरोबर हायत का बघा ना ” राम्या म्हणाला. सरांनी पाहीले, त्यात 8 बुद्धीमत्तेचे प्रश्न सोडवले होते तेही अवघ्या 4 ते 5 मिनीटात. सर अचंबित झाले व म्हणाले, “अरे कसं सोडवलं तु हे ? आणि एवढ्या कमी वेळात ? UPSC ला हे प्रश्न सोडवायला 10 ते 12 मिनीट लागतात. कसं केलंस तु हे ? कुठे शिकलास.”

    त्यावर राम्या म्हणाला, ” सर मला दहावीत 92 टक्के हायत. बाप न्हाय मला. आय धुनी-भांडी करतेआणी म्या सकाळी पेपर टाकतो. नंतर एका reading room वर वाॅचमन हाय लोकांच्या चपली व गाड्यावर लक्ष ठेवतो. यवढं करुन दोन टायमच खायला भेटतं. सकाळी पेपर वाचून व नंतर reading वर लोकांनी टाकून दिलेल्या नोट्स, कागद, कधी कोणाकडं आय कार्ड नसलं तर त्याचं पुस्तक घेतो वाचायला थोडावेळ व मधी सोडतो गपचुप. मला बी अधिकारी व्हायचंय पण आय म्हणते पैसं न्हायतं शिकायला. ”त्याचे उत्तर ऐकून मात्र सर नि:शब्द झाले. काहीच बोलले नाहीत. त्याच्या हातात पैसे दिले व राम्या निघून गेला.

    दोन दिवसानी राम्या गजभिये सरांच्या क्लाससमोर सायकल लावून समोरच्या बिल्डींगमध्ये बिले गोळा करण्यासाठी गेला व 15-20 मिनीटांनी परत आला. सायकलीच्या ब्रेकला एक जड पिशवी होती. राम्याने ती उघडून बघितली त्यात गणवेश, काही पुस्तके, पैसे होते व तळाला एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, “ह्यात कॉलेजचा गणवेश आहे व पुस्तके आहेत जवळच्या जनता महाविद्यालयात Arts ला तुझा प्रवेश घेऊन ठेवलाय. सोमवार पासून कॉलेजला जायचं. अभ्यास करायचा. अधिकारी व्हायचंय ना तुला. वेळोवेळी तुला पुस्तके भेटतील. फक्त पेपर टाकणे चालू ठेवायचं. “खाली लिहिलं होतं,”मायबापांनी सगळ्या सुविधा पुरवलेला पण कधीच UPSC पास न झालेला अपयशी….”

    अशीच पुस्तके राम्याला भेटत राहिली. व 6 वर्षानंतर गजभिये सर एके दिवशी पहाटे मॉर्निंग वॉक वरुन परतले तेव्हा दारासमोर एक पिशवी होती. त्यात काही मेडल्स व प्रमाणपत्रे होती. तळाला एक चिठ्ठी होती त्यात लिहिलं होतं, “ज्याने एका पेपरटाक्याला IAS केलं तो अपयशी कसा ? तो तर जगातला सर्वात यशस्वी व श्रीमंत माणूस…..!!”

    आपल्याकडे दुस-याला देण्यासारखे असे खूप कांही असते, आपली दुस-याला मदत करण्याची ऐपत देखील असते…पण हवा असतो केवळ मनाचा मोठेपणा व देण्याची वृत्ती व तीही योग्य मनुष्य ओळखून. तो सुज्ञपणा व औदार्य आपल्या प्रत्येकामध्ये वाढीस लागो व वृद्धींगत होवो…आपल्या आजूबाजूला खूप राम्या आहेत…गरज आहेत ती गजभिये सरांची…

    लेखक अज्ञात
    ⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

      *ओ भैया लोकमत समाचार है क्या ?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला व फार मोठे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.

    बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबून खर-खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, “है ना भैया! ये लो” भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला देत म्हणाला. “ठीक है रुक जरा पैसे लेके आता हुं”, अस म्हणून लुंगीवाला माणूस घरात गेला. तितक्यात माॅर्निंग वाॅकला गेलेले गजभिये सर पेपरवाल्याजवळ येऊन थांबले व नॅपकीनने घाम पुसत म्हणाले, ”अरे राम्या बरं झालं ईथंच भेटलास…दे बरं माझे पेपर.”
    ‘व्हय सर” तो पेपरवाला राम्या आदराने म्हणाला व सायकलीला बांधलेल्या गठ्ठ्यातून एक मराठी व एक ईंग्रजी पेपर काढून देऊ लागला.

    तो लुंगीवाला आला व त्याने 10 रु. ची नोट राम्याच्या हातात दिली. गजभिये सर लुंगीवाल्याला म्हणाले, “Good morning पाटील साहेब.” ”Good morning गजभिये सर.

    “काय आज हिंदी वृत्तपत्र ?” “हो सर, ते काल भारताने अंतराळात यान सोडलयं त्याच्या माहितीचा लेख आलाय लोकमत समाचार मध्ये.” लुंगी घातलेले पाटील साहेब गजभिये सरांच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले.

    राम्या खाकी पॅन्टच्या खिश्यात सुट्टे पैसे शोधत होता. तितक्यात म्हणाला, ”हा साहेब, ते ब्रम्होस व्हय. ते भारत आणि रशियाने पाठवलंय. भारताची नदी हायना ब्रम्हा आणि रशियाची नदी ओक्सावा त्यामुळं त्याला ब्रम्होस नाव दिलंय, आपल्याला सगळं म्हाहीत हाय.” खेडवळ भाषेत राम्या म्हणाला.

    गजभिये सर व पाटील साहेब आश्चर्याच्या प्रतिक्रीया देत म्हणाले, “अरे व्वा! हुशार आहेस तू.”

    पुढे गजभिये सर म्हणाले, ”UPSC ला पडणारा प्रश्न आहे हा. UPSC चा क्लास चालवतो की काय !” पाटील साहेब व गजभिये सर हसत हासत निघून गेले.

    तितक्यात राम्या म्हणाला, ” सर ह्या महीन्याच बिल राहलंय तुमचं.”

    गजभिये सर मागे न वळता म्हणाले, ”उद्या सकाळी दहाला क्लासवर येऊन जा देतो पैसे.”

    सायकलचा स्टॅन्ड काढला व राम्या निघाला पुढे आपल्या कामाला.

    दुस-या दिवशी सकाळी पेपर टाकून झाल्यावर 10 वाजता राम्याची सायकल गजभिये स्पर्धा-परीक्षा ॲकॅडमी असे लिहिलेल्या बोर्डसमोर येऊन थांबली.
    दुस-या मजल्या वरच्या बाल्कनीत बसलेल्या सरांकडे बघून राम्या म्हणाला, ”सर ते बिल..”

    काही न बोलताच गजभिये सरांनी हातवारे करुन त्याला वर येण्यास सांगितले.

    क्लासच्या ऑफीसची बेल वाजली. गजभिये सरांनी दरवाजा उघडला व मळलेला टी-शर्ट व खाकी गणवेशाची पॅन्ट, सावळा चेहरा व 15-16 वर्षाचा सडपातळ राम्या हातात बिल बुक व पेन घेऊन उभा होता.

    “ये आत, ये बस इथं, मी पैसे घेऊन येतो” राम्याच्या हातातले बिल बुक घेत सर म्हणाले व आत गेले.

    राम्या लाकडी खुर्चीवर uncomfortably बसून इकडे तिकडे पाहू लागला. समोरच्या लाकडी टेबलवर काही प्रश्नपत्रिका होत्या, त्यातली एक राम्याने उचलून पाहिली व पटकन बिलच्या मागे काहीतरी लिहू लागला. पाच मिनटांनी सर आले व पैसे देत म्हणाले, “काय लिहीत होतास रे ?”
    ”सर ते हे ऊत्तर बरोबर हायत का बघा ना ” राम्या म्हणाला. सरांनी पाहीले, त्यात 8 बुद्धीमत्तेचे प्रश्न सोडवले होते तेही अवघ्या 4 ते 5 मिनीटात. सर अचंबित झाले व म्हणाले, “अरे कसं सोडवलं तु हे ? आणि एवढ्या कमी वेळात ? UPSC ला हे प्रश्न सोडवायला 10 ते 12 मिनीट लागतात. कसं केलंस तु हे ? कुठे शिकलास.”

    त्यावर राम्या म्हणाला, ” सर मला दहावीत 92 टक्के हायत. बाप न्हाय मला. आय धुनी-भांडी करतेआणी म्या सकाळी पेपर टाकतो. नंतर एका reading room वर वाॅचमन हाय लोकांच्या चपली व गाड्यावर लक्ष ठेवतो. यवढं करुन दोन टायमच खायला भेटतं. सकाळी पेपर वाचून व नंतर reading वर लोकांनी टाकून दिलेल्या नोट्स, कागद, कधी कोणाकडं आय कार्ड नसलं तर त्याचं पुस्तक घेतो वाचायला थोडावेळ व मधी सोडतो गपचुप. मला बी अधिकारी व्हायचंय पण आय म्हणते पैसं न्हायतं शिकायला. ”त्याचे उत्तर ऐकून मात्र सर नि:शब्द झाले. काहीच बोलले नाहीत. त्याच्या हातात पैसे दिले व राम्या निघून गेला.

    दोन दिवसानी राम्या गजभिये सरांच्या क्लाससमोर सायकल लावून समोरच्या बिल्डींगमध्ये बिले गोळा करण्यासाठी गेला व 15-20 मिनीटांनी परत आला. सायकलीच्या ब्रेकला एक जड पिशवी होती. राम्याने ती उघडून बघितली त्यात गणवेश, काही पुस्तके, पैसे होते व तळाला एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, “ह्यात कॉलेजचा गणवेश आहे व पुस्तके आहेत जवळच्या जनता महाविद्यालयात Arts ला तुझा प्रवेश घेऊन ठेवलाय. सोमवार पासून कॉलेजला जायचं. अभ्यास करायचा. अधिकारी व्हायचंय ना तुला. वेळोवेळी तुला पुस्तके भेटतील. फक्त पेपर टाकणे चालू ठेवायचं. “खाली लिहिलं होतं,”मायबापांनी सगळ्या सुविधा पुरवलेला पण कधीच UPSC पास न झालेला अपयशी….”

    अशीच पुस्तके राम्याला भेटत राहिली. व 6 वर्षानंतर गजभिये सर एके दिवशी पहाटे मॉर्निंग वॉक वरुन परतले तेव्हा दारासमोर एक पिशवी होती. त्यात काही मेडल्स व प्रमाणपत्रे होती. तळाला एक चिठ्ठी होती त्यात लिहिलं होतं, “ज्याने एका पेपरटाक्याला IAS केलं तो अपयशी कसा ? तो तर जगातला सर्वात यशस्वी व श्रीमंत माणूस…..!!”

    आपल्याकडे दुस-याला देण्यासारखे असे खूप कांही असते, आपली दुस-याला मदत करण्याची ऐपत देखील असते…पण हवा असतो केवळ मनाचा मोठेपणा व देण्याची वृत्ती व तीही योग्य मनुष्य ओळखून. तो सुज्ञपणा व औदार्य आपल्या प्रत्येकामध्ये वाढीस लागो व वृद्धींगत होवो…आपल्या आजूबाजूला खूप राम्या आहेत…गरज आहेत ती गजभिये सरांची…

    लेखक अज्ञात
    ⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

  • History of Vitthal Pandurang

    भक्त पुंडलीकाला भेटायला पांडुरंग आले आणि आजही त्याने दिलेल्या विटेवरच उभे आहेत तो आईवडिलांच्या सेवेत होता मी कुटीच्या बाहेर येईतोवर तुम्ही या विटेवर उभे रहा . . . . . !
    नारदमुनींच्या सांगण्या वरुन त्या रात्रीच श्रीकृष्ण रुक्मिणींनी पुढल्याच दिवशी तातडीने द्वारकेला निघण्याचा निर्णय घेतला. तथापि निघण्यापूर्वी पंढरीच्या भक्तांचा निरोप घेण्यासाठी, श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या कुटीकडे आले. परंतु आदल्या रात्रीच्या पावसामुळे त्याच्या कुटीसमोर इतस्ततः चिखल पसरले असल्याने त्यांनी अंगणातुनच पुंडलिकास हाक दिली.

    साक्षात “विष्णुदेव” आपल्या दाराशी आलेले पाहून तो गहिवरला. आणि आदरभावे म्हणाला, ” पांडुरंगा माझ्या आईवडिलांची मी प्रातर्विधी उरकत असल्याने कृपया तुम्ही कुटीत येऊ नका. मी थोड्याच वेळेत बाहेर येईन “.

    श्रीविष्णुंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून पुंडलिकानं आपल्या हाताजवळच असलेली एक विट उचलली आणि त्याला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या व आईवडिलांच्या माथी स्पर्श करून ती त्याने अंगणात टाकली. आणि पांडुरंगास विनंती केली की “मी बाहेर येईस्तोवर कृपया तुम्ही ह्या विटेवर उभे रहा.”

    श्रीकृष्णाने देखील आपल्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटिवर ठेवून भोळसपणे त्या विटेवर उभे राहून त्याची वाट पाहु लागले . पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आईवडिलांना दाखवून साक्षात श्रीविष्णुंचे दुरुनच मनोभावे दर्शन घेण्यास सहाय्य केले.

    श्रीकृष्णाने देखील अगदी खुशीने हात उंचावून त्यांच्या नमस्कारास विनम्रतेने धन्यवाद दिले. आणि इथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडवायच होते हे खुद्द “श्रीकृष्णास” सुध्दा कळले नाही.

         *एक घटका होत आला तरी पुंडलिक बाहेर आला नाही* आणि इकडे गावातल्या लोकांमध्ये, त्याच्या *अंगणात उभे असलेल्या चिंतातूर पांडुरंगाला बघुन शंकेची चर्चा सुरू झाली* . थोड्याच वेळात त्याच्या कुटीसमोर भरपूर जनसमुदाय उभा झाला. तसेच *श्रीकृष्णांना परतण्यास उशीर का होतोय* हे बघायला *"रखुमाई"*  देखील तिथे आली. 

    पांडुरंगाच्या हाकेला पुंडलिक बाहेर का येत नाही म्हणून एक सदगृहस्थ त्याच्या कुटीत जाऊन बघतात तर काय, पुंडलिकाचे आईवडील मरण पावलेत आणि त्यांच्या चरणी लीन होवून त्याने देखील स्वतःचे प्राण त्यागले आहे.

    पांडुरंगाला ही बाब कळल्यावर त्यांनी तत्काळ आपल्या दिव्य दृष्टीने पुंडलिकाच्या मनातली गोष्ट जाणली आणि जनकल्याणाप्रती त्याची अपार विष्णुभक्ती पाहून उपस्थित जनसमुदाय समोरच त्यांनी त्याच्या आत्म्यास पाचारण केले. आणि म्हणाले,

    पुंडलिका मी तुझी ही अपार भक्ती जाणली असून तुझ्यावर मी अतिप्रसन्न झालो आहे. ह्या कलीयुगात मात्र कृतयुगातल्या भक्त प्रल्हाद पेक्षाही तुझी माझ्या प्रती असलेली भक्ती श्रेष्ठ मानली जाईल. त्यामुळे इथून पुढे माझ्या कोणत्याही पुजेत प्रथम तुझेच नांव आवर्जुन घेतले जाईल . . . .पुंडलिका.

           तसेच जनकल्याणाप्रती असलेली तुझी आस्था पाहून *मी अत्यंत प्रसन्न झालो असुन आता जसा विटेवर उभा आहे* त्याच  स्थितीत पाषाणरुपात ह्याच पंढरीत पुढली *२८युगे*  माझ्या सर्व भक्तांना मी *अखंड दर्शन देत उभा* राहीन.

    भले ते गोरगरीब, मध्यम, श्रीमंत कुणीही तसेच कोणत्याही जातीचे, पंथाचे, धर्माचे असले तरीही जे कोणी माझ्या प्रती आस्था ठेवून स्वतःचे मातापिता, कुटुंब, गुरू, व्यवसाय, समाज व देशाप्रती असलेली आपली सर्व कर्तव्ये पार पाडत माझी भक्ती करतील मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीन. येणाऱ्या सर्व संकटांपासुन त्यांचे संरक्षण करीन. हेच वरदान दिले आज तुला.”
    असे म्हणून आहे त्याच ठिकाणी पाषाणमुर्तीत रुपांतर होवून “पांडुरंग” अंतर्धान पावले.

          *ही संपूर्ण घटना पाहिल्यावर* थोड्याफार अंतरावर थांबलेल्या *"रखुमाई"* देखील आहे त्याच ठिकाणी *पाषाणमुर्तीत रुपांतर होवून  त्याही अंतर्धान पावल्या*. 

    “हेची देही हेची डोळा” ह्या उक्ती नुसार तेथील उपस्थित जनसमुदाय, हा दैवी चमत्कार पाहुन थक्क झाले आणि एकमुखाने जल्लोषात म्हणाले,
    “बोला पुंडलिका, वर दे हारी विठ्ठल !
    रखुमाई पांडुरंगा, वर दे हारी विठ्ठल !!

    आणि त्या दिवसापासून पंढरपुरात विराट अशा जनसमुदायाने “विठ्ठल आणि रखुमाई” च्या स्वयंभू मूर्तीच्या चरणाला स्पर्श करून माथा टेकून आशिर्वाद घेण्यासाठीची जी रिघ लागली ती अद्यापही अखंडित व अविरत चालू आहे हे विशेष.

    अशा तर्‍हेने साक्षात वैकुंठवासी लक्ष्मी विष्णू नी, द्वारकानिवासी “श्रीकृष्ण रुक्मिणी” च्या रुपात आजही पृथ्वीतलावरच्या ह्या पुण्यनगरीत “पंढरपूर “ इथे पाषाण स्वरुपात स्थितप्रज्ञ झालेला तो पवित्र दिवस म्हणजेच ही “आषाढी एकादशी “.

       आणि म्हणूनच खास ह्या दिवशी कैक लाखांच्या संख्येने भारतातले सर्व वैष्णवभक्त *पंढरपूरला जाऊन विठुनामाचा गजर करीत विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवून आशिर्वाद घेण्यात धन्यता मानतात*. आणि नक्कीच ह्या भक्तांच्या पदरी *पांडुरंगाचे काही तरी दान व समाधान त्यांना मिळत असणार*.

    अन्यथा संत ज्ञानेश्वरांनी नऊशे वर्षापूर्वी काही दीडशेच्या संख्येने सुरू केलेल्या “वारी” ह्या प्रथेला

    आज कैक लाख भाविकांची वर्णी लागली नसती हे आपल्याला आज मान्यच करावे लागेल. म्हणून बोला,

    !! जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल !!
    !! जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल !!

  • Gurucharitra In English

                 *जागतिक किर्तीचे*
                *गुरु चरित्रवाले बाबा*
                 *मानवेंद्र बिरुळकर*

    अरे!
    तू कधी गुरु चरित्राचे पारायण केले आहेस का ?
    “नाही”
    का रे ?
    असा प्रश्न का विचारला?

    अरे! गुरु चरित्र ही महाराष्ट्राची धार्मिक परंपरा.

    आज आपल्या देशात असंख्य कुटूंबे गुरु चरित्राचे पारायणे नियमित करीत असतात.

    यातून या कुटूंबातील सदस्यांना मनशांती, मानसिक समाधान,वैयक्तिक व कुटूंबातील सदस्यांच्या अडचणींचे निराकरण होणे,संकल्प सिद्धी होणे असे उत्कट अनुभव भक्तांना येत असतात.

    आपल्या हिंदू संस्कृतीमधे गुरु चरित्राच्या पारायणाला खूप महत्त्व आहे….

    हो,
    मी पण माझ्या अनेक मित्रांकडून
    या गुरु चरित्राचा महिमा ऐकला आहे…..

    मित्रांनो,
    आज हा विषय निघायचे कारणही तसेच होते.
    कोरोना काळात माझी नगर वरील लेख मालिका सुरु झाली.
    त्यातून अनेक जुने मित्र जोडले गेले.

    त्यातलाच एक माझा अगदी जवळचा मित्र
    मानवेंन्द्र गजानन बिरुळकर.
    वय वर्ष ६६
    १९७४ चा बॕचमेट
    अए सोसायटी हायस्कूल.

    वडिल रेल्वेत नोकरीला होते.
    ते संस्कृत भाषेचे व गुरु चरित्राचे गाढे अभ्यासक होते.
    त्या काळात हे कुटुंब नगरमधील सातभाई गल्लीत रहात होते.

    अकरावी नंतर शिक्षण व नोकरी निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आणि साधारण अठ्ठेचाळीस वर्षाने हा शाळेतील जुना मित्र परत फोनवर जोडला गेला.

    माझे नगर वरील विविध लेख वाचून मानवेंद्र नियमितपणे मला फोन करु लागला.
    विविध विषयावर आमच्या गप्पा होऊ लागल्या.

    आम्ही सर्व मित्र मानवेंद्रला मानव म्हणून ओळखतो.

    विशेष म्हणजे मानव हा मुकेशचा चाहता.

    मुकेशची अनेक अविट गोडीची गाणी तो रेकाॕर्ड करुन मला ऐकण्यासाठी पाठवू लागला

    आमच्या दोघांच्या गाण्याच्या छंदामुळे १९७४ मधील आमची ही जुनी दोस्ती परत बहरत गेली.

    मानवेंद्र हा काॕलेज शिक्षणानंतर बँकर झाला. मानवने आपली करिअर बँक आॕफ महाराष्ट्रमधे डेव्हलप केली आणि सन्मानाने व्हिआरएस घेतली.

    ही झाली सर्वसामान्य मानवची कथा.

    असे अनेक मानव आपल्या समाजात आहेत.

    परंतु….आमचा हा मानवेंद्र सर्वांपेक्षा खूssप वेगळा आहे

    वयाच्या विसाव्या वर्षापासूनच मानव गुरु चरित्राच्या प्रेमात पडला

    आज पर्यंत त्याने गुरु चरित्राची असंख्य पारायणे केली आहेत.

    आमचा हा मानव सुरूवातीपासूनच धार्मिक, आध्यात्मिक बाबींकडे झुकलेला.

    गुरु चरित्रावर त्यांची अपार श्रद्धा!

    एका शुभदिनी मानवेंद्रला गुरुंची आज्ञा झाली आणि मानवचे झपाटलेले आयुष्य सुरु झाले.

    गरुचें अधिष्ठान मानवच्या कुटूंबात अतिशय भक्कम आहे
    त्यामुळे गुरु चरित्र व त्या संबंधातील बाबींकडे मानव अतिशय श्रद्धेने बघत असे….

    आमचा मानव गुरुचरित्राचे पारायण कडक नियम पाळून सात दिवसाचे पारायण दत्त जयंतीच्या दिवशी पूर्ण करीत असे…

    मानव बरोबर फोनवर बोलत असताना,
    तो माझ्याशी या गुरु चरित्राबाबत अगदी भरभरुन बोलत होता….हे सर्व ऐकत असताना मी सुद्धा भारावून जात असे.

    मानव सांगत होता,

    या गुरु चरित्रामुळे माझे आयुष्य बदलून गेले.
    अडचणीच्या काळात या गुरु चरित्राच्या पारायणामुळे माझ्या आयुष्यातील संकटे दूर तर झालीच परंतु मला जीवनात जगण्यासाठी आत्मविश्वास मिळाला.

    सकारात्मक दृष्टिकोन मिळाला.

    आयुष्यात एक टप्पा असा आला की हे गुरु चरित्र म्हणजे आपले आयुष्य आहे याची जाणीव मानवला होऊ लागली

    भविष्यकाळात या गुरु चरित्राला वाहून घ्यायचे असे मनोमन त्याने ठरवले होते.

      *अपना भी भला सबके भले में है!*

    या युक्तीनुसार मानवची वाटचाल सुरू झाली.

    गुरु चरित्राच्या सेवेसाठी मानवने बँकेतून व्हिआरएस घेण्याचा निर्णय घेतला

    मानव म्हणजे साधी रहाणी उच्च विचार सरणी.

    मानव म्हणजे निरोगी आयुष्याचे प्रतिक.

    कुठलीही औषधे न घेता आरोग्यदायी जीवन जगणारा असा हा आमचा मित्र!

    एक मराठी माध्यमातून शिकणारा मुलगा काय करु शकतो यांचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे मानवेंद्र बिरुळकर उर्फ मानव

    अहो! या माणसाने गुरु चरित्राचे चक्क इंग्रजी भाषेमधे भाषांतर केले आहे

    एस! गुरु चरित्राचे इंग्रजीमधे ट्रान्सलेशन!

    हे ऐकून आश्चर्य वाटले ना !
    धक्का बसला ना?
    माझेही असेच झाले.

    हे सर्व ऐकल्यावर आज मी जगाला आनंदाने सांगेन की,मानवेंद्र या माझ्या मित्राने गुरु चरित्राचे इंग्रजी भाषेमधे भाषांतर केले आहे

    जगात अशा पद्धतीने इंग्रजीमधे गुरु चरित्राचे भाषांतर कोणीही केलेले नाही हे मानव अभिमानाने सांगतो

    गुरु चरित्र म्हणजे
    जवळ पास साडेपाच हजार श्लोक
    त्रेपन्न आध्याय.
    गुरु चरित्र म्हणजे पाचवा वेद.

    गुरु चरित्र हे नाव ऐकून भक्त उत्साही होतात.

    अशा या अतिशय महत्त्वाच्याआध्यात्मिक ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर मानवने मागील तीन वर्षात पूर्ण केले आहे

    हे शिवधनुष्य मानवने अतिशय कष्टाने पेलले आहे.

    मानव सांगत होता,

    ब-याच मान्यवरांनी असे भाषांतर करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही
    परंतु गुरु कृपेमुळे माझ्या हातून हे कार्य पूर्णत्वास गेले

    अरे,हे सर्व घडले कसे!

    एका भल्या पहाटे मानवला गुरुचीं आज्ञा झाली व या कामासाठी मानव झपाटल्या सारखा कामाला लागला.

    मानव,हा उपक्रम तू सिद्धीस कसा नेला हे जरा सविस्तर सांग ना!

    एखाद्या समस्येवर मात करण्यासाठी जेव्हा मानवी प्रयत्न संपतात त्या ठिकाणी गुरु चरित्रातून मार्ग सापडतो अशी मानवची श्रद्धा आहे.

    जगात सर्वच लोकांना काहीना काही दुःखे असतात त्यावर मात करण्यासाठी गुरु चरित्राचे पारायण हा उपाय आहे असे मानवच्या गुरुचें ठाम मत आहे

    गुरुचरित्र जगात पोहचले पाहिजे
    दुःखी लोकांना मार्ग सापडला पाहिजे

    या साठी मराठीतील गुरु चरित्र इंग्रजी भाषेत गेले पाहिजे हा गुरुंचा आदेश डोळ्यासमोर ठेऊन मानवने भाषांतरास सुरूवात केली

    सकाळ पासून संध्याकाळ पर्यत एकच ध्यास भाषांतर.

    गुरु चरित्रामधील प्रत्येक शब्दांचे परदेशातील लोकांना समजेल अशा भाषेत भाषांतर!

    सुदैवाने मानवला लहानपणापासून इंग्रजी भाषेची निसर्गदत्त देणगी आहे… शाळेत व जिल्ह्यात तो इंग्रजी विषयात कायम पहिला येत असे.
    या अंगभूत इंग्रजी ज्ञानाचा 9फायदा मला हे भाषांतर करताना झाला.

    मानव अभिमानाने सांगतो,

    माझ्या पत्नीने माझ्याकडे कधी कुठल्या गोष्टींचा आग्रह धरला नाही परंतु ती नेहमी सांगायची तुमचे उर्वरित आयुष्य तुम्ही आता गुरु सेवेला दिले पाहिजे हिच माझी इच्छाआहे

    त्यातून हे महान कार्य मानव करु शकला.

    तुला सांगतो.

    मी रोज जमेल तसे श्लोकाचे भाषांतर करायचो
    त्यासाठी इंग्रजीमधे काही नवीन शब्द,वाक्ये तयार केली जायची
    त्याची जोडणी मी गुरु चरित्राच्या भाषांतरामधे व्यवस्थित करीत असे

    आमच्या गुरुस्थानी आसलेल्या स्वामींनी काही नवीन इंग्रजी शब्द या भाषांतरामधे सुचवून मानवला साक्षात्कार दिला आहे…..

    एक अध्याय भाषांतर करुन पूर्ण झाला की मी तो मी एका मोठ्या वहीमधे लिहून काढीत असे.

    नंतर माझा मुलगा अमेय,पत्नी ज्योती व मुलगी चिन्मयी असे सर्व जण आम्ही एकत्र बसून तो भाषांतरीत ड्राफ्ट व्यवस्थित तपासायचो.

    ही प्रोसेस पूर्ण झाली की अमेय लगेच हा इंग्रजी अध्याय काॕम्प्युटरवर घेत असे, ..असे प्रत्येक आध्यायाचे आमचे काम तीन वर्ष चालले होते
    आमचे सर्व घर गुरु चरित्रमय झाले होते.

    • आमचा मानव तर या कामात चोवीस तास रात्रंदिवस व्यस्त असे*.

    मानव पुढे सांगत होता,

    गुरु चरित्राचे आध्याय एक सारखे नाहीत काही लहान तर काही मोठे आहेत
    त्यामुळे भाषांतर करण्यासाठी खूप वेळ लागत असे.
    त्याच बरोबर परदेशी लोकांसाठी सुलभ व समजणारी वाक्ये व शब्द शोधणे हे एक मोठे आव्हान आमच्या समोर होते.

    या इंग्रजी भाषांतराची आम्ही चारशे पाने लिहून काढली आहेत

    शेवटचे त्रेपन्न दिवस मानवचा मुक्काम त्रिंबकेश्वरच्या गुरु पिठामधे होता.

    त्या काळात मानवला हाय बीपीचा त्रास होता या ही परिस्थितीत त्याने भाषांतराचे लिखाण चालू ठेवले होते
    या काळात मानव व त्याच्या मुलाने रोज सोळा सोळा तास काम केले होते
    .
    शेवटी या त्रिंबकेश्वरच्या गुरु पिठामधे या दोघांनी भाषांतरीत इंग्रजी गुरु चरित्राला फायनल टच दिला आहे..
    हे कार्य सिद्धीस नेले
    दत्त गुरुंनी माझ्याकडून हे कार्य करवून घेतले.

           *दत्त गुरु महाराज की जय!*

    भाषांतर झाल्यावर मानवने हे इंग्रजी हस्त लिखित गुरु चरित्राची प्रत स्वामी समर्थ दिडोंरी प्रणित,गुरु आण्णासाहेब मोरे यांना समर्पित केली आहे.

    मानवचे मोठे पण म्हणजे भाषांतरकार म्हणून मानवने आपले नाव कुठेही येऊ दिलेले नाही

    ही गुरुंची सेवा आहे असे तो मानतो.
    .
    या मठामार्फत या इंग्रजी गुरु चरित्राच्या अनेक प्रती काढण्यात आल्या.

    आज जगातील आठरा देशांमधे हे इंग्रजी गुरु चरित्र गेले आहे

    तसेच ज्या भागात मराठी समजत नाही तिथे इंग्रजी गुरु चरित्र वापरले जाते

    कॕनडा,अमेरिका,न्युझीलंड,आॕस्ट्रेलिया,साऊथ आफ्रिका,या देशात गुरु चरित्राची पारायणे होतात

    विशेष म्हणजे दुबई, मलेशिया, इंडोनेशिया, युएई,या मुस्लीम देशातही गुरु चरित्र मनापासून वाचले जाते त्यामुळे या विदेशी भक्तांनी गुरु चरित्राची अनुभूती घेतली आहे

    असे मानव अभिमानाने सांगतो

    या कामासाठी देश विदेशातील अनेक विद्वान मंडळींनी मानवचे कौतुक केले आहे या कार्यामुळे मानवने देश विदेशात अनेक मित्र जोडले आहेत..

    विश्वास,

    माझ्या या कार्यात माझी पत्नी सौ.ज्योती, मुलगा अमेय,मुलगी चिन्मयी यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले आहे.
    त्यांच्या शिवाय हे कार्य पूर्ण झाले नसते त्यांचे उपकार मी कधीच विसरु शकणार नाही.

    हे सर्व ऐकल्यावर मी निशब्द झालो.
    काय बोलावे हे मला सुचत नव्हते.

    खरं सांगतो,
    मानवचा हा लेख लिहीत असताना मी सुद्धा झपाटून गेलो होतो त्यांचा प्रत्येक शब्द मला व्यवस्थित आठवत होता व मी लिहीत होतो

    जगाचे कल्याण व्हावे यासाठी प्रयत्न करणारा, मानव माझा मित्र आहे यांचा मला अभिमान आहे

          *Well done  Manwendra!*

    मित्रा,
    जगाच्या कल्याणासाठी
    तुझे हे कार्य खूप महान आहे.

          *तुझ्या या महान कार्यासाठी*
             *सर्व नगरकरांच्या वतीने*  

    तुझे व तुझ्या परिवाराचे हार्दिक अभिनंदन!

     *मानवेंद्र तुझ्या या जागतिक किर्तीच्या*
         *कार्यासाठी तुला त्रिवार वंदन!*
    
                    *गुरुदेव दत्त!*
          *दत्तगुरु महाराज की जय!*

    मानवेंद्र बिरुळकर
    +918956905509

    धन्यवाद !

    विश्वास सोहोनी
    9850995652

  • वटपौर्णिमा का साजरी करायची?

    वटपौर्णिमा का साजरी करायची?

    वटसावित्री


    नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्‍न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग? तर ती फणकार्‍यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे.असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्‍वास नाही.
    सगळेच हबकले. मित्राच्या चेहर्‍यावरचे भाव, ‘सांग बाबा काही समजावून!’ असे होते. मग म्हणालो ‘वहिनी’ बसा! विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो?

    कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्‍वास न ठेवणे हेच ना? त्या म्हणाल्या हो! बरोबर.
    मी म्हणालो, मग आता सांगा वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही? मी म्हणालो,

    मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही? ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती? मग मी म्हणालो, हे काहीच माहिती नाही? कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही! तर मग ‘अंधश्रद्धा’ कशाच्या आधारावर घोषित करता? बिचारीजवळ उत्तर नव्हते. अनेकांजवळ नसते.
    शेवटी म्हणाली तुम्हीच सांगा. म्हटलं ऐका.

    जगात सर्वात दाट सावली असते वडा ची. वडाच्या पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अद्भुत गुणकारी आहे, हे सांगताना सुभाषितकार म्हणतात-
    कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌
    | शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्‌
    |अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते*. या *तीननी युक्त घर होते तोवर कूलर, एसी लागत नव्हता*.
    *वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य* जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष आहे वड.

    ज्येष्ठाच्या जीवघेण्या घुसमटी उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. गरमीने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले.
    त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:
    |’ प्रकारातील समजायची असते. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा!
    ती म्हणाली याचा सात जन्मांशी संबंध काय? म्हटले ही देखील अशीच न समजता पसरलेली गोष्ट.
    सात जन्माचा पुढच्या जन्माशी काहीही संबंध नाही. हा जीवशास्त्रीय विश्‍लेषणाचा भाग आहे.
    जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.
    संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या.
    १२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह.

    असा ७ वेळी जन्म अर्थात १२x ७=८४ वर्षे. पूर्वी विवाह व्हायचे १६ व्या वर्षी. त्यावेळी नववधू प्रार्थना करायची ‘साताजन्माची सोबत असू दे!’ अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगू देत.

    शतायुष्याच्या प्रार्थनेसह निसर्गाच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे. वटपौर्णिमेला सावित्रीला हे वटमाहात्म्य माहिती होते म्हणून तिचा सत्यवान वाचला.
    आपण ‘वट’ तोडले तर आपल्या सत्यवानांचे काय? याचा विचार करण्याचा दिवस आहे ‘वटपौर्णिमा!’

    खूपच छान माहिती 👌🙏
    नक्की वाचा 🙏

  • Best Way To prevent blockage

    Best Way To prevent blockage

    रक्तामध्ये (blood) , acidity (आम्लता ) वाढलेली आहे? काय करून कमी होईल आम्लता

    आपल्या भारतात ३००० वर्षांपूर्वी एक फार मोठी ऋषी होऊन गेले.

    त्यांचं नाव होतं महाऋषि वागभट!!

    त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं.

    त्या पुस्तकाचं नाव होतं, अष्टांग हृदयम!!

    (Ashtang hrudayam)

    आणि याच पुस्तकात त्यांनी

    आजारपण दूर करण्यासाठी ७००० सूत्रे लिहिलेली होती !

    हे त्यातीलच एक सूत्र आहे !!

    महर्षी वागभट लिहीतात की कधीकधी हृदयाचा घात होत असतो!

    म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये blockage व्हायला सुरुवात झालेली असते!

    म्हणजे याचा अर्थ असा की रक्तामध्ये (blood) , acidity (आम्लता ) वाढलेली आहे!

    आम्लता म्हणजे काय ते आपण जाणताच!

    यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात acidity !!

    आम्लता दोन प्रकारची असते !

    एक असते पोटाची आम्लता !

    आणि दुसरी म्हणजे रक्ताची (blood) आम्लता !!

    आपल्या पोटात जेव्हा आम्लता वाढते!

    तेव्हा आपण म्हणतो पोटात आग पडल्यासारखं वाटतंय!!

    आंबट ढेकरा येतायत!

    तोंडात सारखं पाणी येतय!

    आणि ही आम्लता (acidity) जेव्हा आणखीन वाढते तेव्हा!

    तिला इंग्रजीत hyperacidity म्हणतात !

    आणि हीच पोटातली आम्लता वाढत वाढत जेव्हा रक्तात उतरते तीलाच रक्त आम्लता (blood acidity) म्हणतात!!

    आणि जेव्हा blood मध्ये acidity वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त (blood) हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून वाहू शकत नाही!

    आणि रक्तवाहिन्यांमध्ये blockage होते !

    आणि असं होतं तेव्हाच heart attack येतो !! त्याशिवाय heart attack नाही येत !!

    आणि हे आयुर्वेदाचं सर्वात मोठं सत्य आहे जे कुठलाही डॉक्टर आपल्याला सांगत नाही!

    कारण यावरील उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे!!

    काय उपाय आहे हा??

    महर्षी वागभट यांनी लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा रक्तात (blood) आम्लता (acidity) वाढलेली असेल!

    तेव्हा आपल्या आहारात क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करावा!

    आपल्याला हे तर माहीतच आहे की पदार्थ दोन प्रकारचे असतात, आम्लयुक्त आणि क्षारयुक्त!!

    acidic and alkaline

    आता आम्ल आणि क्षार यांना एकत्र केलं तर काय होईल! ?????

    acid and alkaline यांना एकत्र केलं तर काय होईल ?????

    neutral

    होईल हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे !!

    तर वागभट पुढे लिहितात !

    की जर रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारीय (alkaline) पदार्थांचं सेवन करावं !

    म्हणजे रक्ताची आम्लता (acidity) neutral होईल!!!

    आणि रक्ताची आम्लता neutral झाली की मग!

    heart attack ची शक्यता आयुष्यात कधीही उद्भवणारच नाहीं !!

    अशी आहे एकंदरीत कथा !!

    आता आपण साहजिकच विचाराल की असे कोणकोणते पदार्थ आहेत जे क्षारीय असतात आणि आम्ही आहारात घ्यायला हवेत?????

    आपल्या स्वयंपाक घरात असे पुष्कळसे पदार्थ आहेत की जे क्षारीय आहेत!

    आणि ज्यांचं आपण सेवन केलं तर आपल्याला कधीच heart attack येणार नाही !

    आणि जर येऊन गेला असेल !

    तर पुन्हा येणार नाही !!

    आपल्या घरात सर्वांत अधिक क्षारीय पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे दुधी भोपळा !!

    हिंदीत त्याला लौकी म्हणून ओळखल्या जातं!!

    English भाषेत त्याला म्हणतात bottle gourd !!!

    याची आपण भाजी करून खात असतो!

    ह्यापेक्षा क्षारीय दुसरा कुठलाच पदार्थ नाही!

    तर आपण रोज दुधी भोपळ्याचा रस काढून पित राहावे !!

    किंवा कच्चा दुधी भोपळा खाल्ला तरी चालेल!!

    वागभट पुढं लिहितात की रक्ताची आम्लता कमी करण्याची सर्वाधिक शक्ती दुधी भोपळ्यातच !

    तेव्हा आपण दुधीच्या रसाचा सेवन जरूर करावं!!

    किती रस सेवन करायचा ?????????

    रोज 200 ते 300 मिलीग्राम रस प्यावा !!

    केव्हा प्यायचा ??

    सकाळी अंशापोटी (प्रातर्विधी आटोपल्यावर) पीऊ शकता !!

    किंवा नाश्ता केल्यावर अर्ध्या तासानंतर पीऊ शकता !!

    या दुधी भोपळ्याच्या रसाला आपण आणखीन अधिक क्षारीय बनवू शकताढ

    याच्या रसात ७ ते १० तुळशीची पानं टाका

    तुळस फार क्षारीय आहे !!

    तसंच यात आपण पुदीन्याची ७ ते १० पानंही टाकू शकता!

    पुदीना फार क्षारीय आहे !

    याच्यासोबत आपण काळं मीठ किंवा सेंदवमिठ जरूर टाका !

    हे मीठ देखील खूप क्षारीय आहे !!

    पण लक्षात असू द्या
    मीठ काळं वा सेंधव मीठच असलं पाहिजे !
    ते दुसरं आयोडीन युक्त मीठ अजिबात टाकू नका !!

    हे आयोडीन युक्त मीठ आम्लीय असतं !!!!

    तर मित्रांनो आपण या दुधी भोपळ्याच्या ज्युसचं सेवन जरूर करा !!

    २ ते ३ महीन्यांच्या अवधीत आपल्या heart चे सारे blockages ठीक होतील!!

    २१ व्या दिवशीच आपणास या उपायांचा खूप अधिक परिणाम दिसून येणं सुरू होईल !!!

    कुठल्याही शस्त्रक्रियेची जरूरत आपल्याला पडणार नाही !!

    घरातूनच आपल्या भारताच्या आयुर्वेदानं या आजाराचा इलाज होऊन जाईल !!

    आणि आपलं हे अनमोल शरीर आणि ऑपरेशनचे लाखो रुपये वाचतील !!

    आपण पूर्ण पोस्ट वाचलीत, आपणास खूप खूप धन्यवाद !!

    आपल्याला योग्य वाटल्यास आपण ही माहिती इतर सर्वत्र पोहोचवावी ही विनंती.

    🙏🏻जय श्रीमन नारायण नारायण नारायण🙏

  • हिंदू धर्मातच कुलदेवता पूजन व कुलाचार व उपासना का?

    हिंदू धर्मातच कुलदेवता पूजन व कुलाचार व उपासना का?

    काही लोकांनकडून कधी कधी विचारणा केली जाते की, हिंदू धर्मात नेहमी उपासना पध्दतीबद्दल आणि कुलदैवत-कुलाचाराबद्दल सांगितले जाते, पण जगात असे कितीतरी धर्म पंथ आहेत, ज्यांच्यात कुलदेवताच नाहीत, मग अश्याना कुलदोष, कुलदैवतांचे त्रास का नाही होत..???

    ह्यांचं कसं सुरळीत चालतं, ह्यांना का काही असला त्रास होत नाही..??

    खरेतर हे प्रश्न चूक नाहीत म्हणून ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला, कदाचित हे उत्तर एकांगी ठरेल परिपूर्ण म्हणता येणार नाही पण काही अंशी समर्पक वाटते.

    उत्तर: हे सर्व इतर धर्मीय सामुहिक उपासना न चुकता करतात, म्हणून परमेश्वरी तत्व ह्यांना सांभाळून घेते.

    आपले हिंदू धर्मीय सामूहिक उपासना करत नाहीत.

    उलट जिथे सामूहिक उपासना होत असेल तिथे जायला सर्वात कंटाळा करणारा समाज म्हणजे आपला समाज.

    सामूहिक उपासना खरंतर आपल्या वैदिक धर्मातील गुरुकुळातून उत्पन्न झालेली प्रार्थना व्यवस्था आहे.

    सामूहिक उपासना ही सर्व धर्मात साप्ताहिक अर्थात आठवड्यातून एकदा अर्थात 7 दिवसांनी केली जाणारी उपासना आहे.

    7 दिवसानीच का?? कारण सामूहिक उपासनेची स्पंदन 7 दिवस टिकतात, 8व्या दिवशी ही स्पंदन recharge करणे आवश्यक असते. आपण जेव्हा एकत्रित येऊन उपासना करतो तेव्हा जितके उपस्थिती असेल तितक्या प्रमाणात उपासनेची स्पंदन आपल्याला मिळतात.

    समजा एखाद्या मंदिरात रामरक्षा पठण चालू आहे, तिथे 50 जण बसलेले आहेत, एका माणसाच्या रामरक्षा पठणाने 10 ग्राम स्पंदन तयार होत असतील तर तिथे 50 माणसे असल्यामुळे ही स्पंदने 50× 10= 500ग्राम स्पंदने प्रत्येकाला प्राप्त होतील. एका माणसाला 500 ग्राम स्पंदन प्राप्त करायला 50 दिवस रामरक्षा म्हणावी लागेल तर सामुहिक उपासनेत एका वेळी 50 दिवसांची प्राप्ती करता येते. पण ही प्राप्ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला 8 व्या दिवशी एकत्रित येऊन उपासना करणे जरुरीचे आहे, ह्यात जेव्हा नियमितपणा येतो तेव्हा अडचणी आपोआपच सुटताना दिसतात. बंद झालेले मार्ग आपोआपच खुले होताना दिसतात.


    जेव्हा एखाद्या भूमीवर सामूहिक उपासना सतत चालू असते तेव्हा त्या भूमीचे दोष नाहिशे होऊन, नैसर्गिक आपत्ती पासून आपोआपच संरक्षण भेटते. समाजाचे..देशाचे सामुहिक प्रारब्ध सौम्य होते. कोरोना काळात सामुहिक उपासना नियमितपणे करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा प्रादूर्भव तीव्रतेने दिसला नाही. उपासनेमुळे / प्रार्थनेमुळे तुमच्या प्रारब्धात बदल घडतात. सामूहिक उपासनेमुळे साधकांचे वैयक्तिक प्रारब्ध हलके होते. किंवा त्याची तीव्रता कमी होताना दिसते.

    ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधवांकडून काय शिकावं?? तर त्यांची सामूहिक उपासनेप्रति असलेली निष्ठा.मुस्लिम शुक्रवारी आणि ख्रिस्ती रविवारी आपल्या धार्मिक स्थळावर आवर्जून जातात

    ही तळमळ आपल्या लोकांमध्ये दुर्दैवाने नाहीये. आपल्याकडे आरती ला मंदिरात जेमतेम ची हजेरी!!!

    जेव्हा एखादी व्यक्ती उपासना करते तेव्हा त्याला फळ देणं परम तत्वाला बंधनकारक ठरते. मग उपासना कुठल्याही स्वरूपाची असो.
    सामुहिक उपासनेत प्रचंड बळ असते. त्यामुळेच भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण होतात.आमचे स्वाध्यायाचे प्रणेते अर्थात पांडुरंग शास्त्री आठवले सांगतात की आठवड्यातला एक तास जरी सामूहिक रित्या देवाला दिला तरी संपूर्ण आठवडा प्रसादरूप होतो

    मग प्रश्न पडतो आपल्यात सामूहिक उपासना ही पद्धतच नव्हती का?? सामूहिक उपासना हीच भारतीयांची अख्ख्या विश्वाला देणगी आहे. पण जाती-पाती च्या खुळचट संकल्पनांमुळे सामूहिक उपासना बंद पडली. आपल्या आपल्यातच आपण इतके जुंपलो आहोत की आपल्याला संस्कृतीचाच विसर पडलाय.

    कुळाचार आणि कुलदेवतेची उपासना ही सामूहिक पद्धतीनेच केली जायची. अजूनही काही कुटुंबांमध्ये कुलदेवतेच्या वारा च्या दिवशी तळी भंडार, आरती स्तोत्र वाचन इत्यादी केले जाते पण हे प्रमाण अतिशय कमी आहे.

    मंदिरात ठराविक वारी जमून सामुहिक उपासना हल्ली काही लोकांनी सुरू केली आहे. ह्या उपासनेला नियमितपणे जावे. तुमचे वैयक्तिक दैवत, उपासना जे काही असेल ते खंडित ना करता !!!
    आत्ताच्या भयानक काळात सामूहिक उपासना अतिशय गरजेची आहे. एक अदृश्य संरक्षण कवच प्राप्त सहज होऊन जाते. इतर धर्मीयांकडे तर मंत्र ही नाही, आपल्याकडे तर बीज मंत्र आणि सिद्ध स्तोत्रे आहेत, ते आपल्याला भारी पडतात कारण एकच सामूहिक उपासना, आपल्या स्तोत्रांची मोठ्या प्रमाणात नियमितपणे सामूहिक आवर्तने होऊ लागल्यास धर्म प्रसारात ह्याचे किती मोठे बळ प्राप्त होऊ शकेल ह्याचा ज्याने त्याने विचार करावा!!!

    कुलाचार काय असतो

    जय श्री राम🚩🚩🚩🚩