Motivational

नकारात्मक प्रभाव

नकारात्मक प्रभाव असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं …

नकारात्मक प्रभाव Read More »

‘भक्ती’ काय चीज असते… !!

सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता.सोलापूर जवळच्या एका गावी तो रहात असे.सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत.आज फक्त ३७ अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला.त्या अभंगांचं सार हेच की ‘प्रचंड …

‘भक्ती’ काय चीज असते… !! Read More »

Time Less : Missing Moments

टाईमलेस! पालथ्या तळव्याला थोडसं चाटून “टॅम्प्लीज” केलंय का कधी? 🤛🏻 लपाछुपीत “धप्पाsss” म्हणून बोंबलायला मिळालंय का? 😹 “नॉटॅठोम” म्हणताना उकळ्या फुटलेल्या आठवतात का? “कटाsssप” म्हणून एखाद्याला डावातून हाकललंय का कधी? गटारीत गेलेला बॉल बाऱ्या लावून काढलाय का कधी? 🎾 हे सगळं वाचताना जर दिल गार्डन गार्डन होत असेल, तर बिंगो! 💐 तुमचं बालपण कमाssल भारी …

Time Less : Missing Moments Read More »

गेले ते रम्य दिवस …

सध्या, 40 पेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांनादेवानं खूप काही भरभरून दिलं आहे.हे जरूर वाचा, म्हणजे लक्षात येईल.आपल्या पिढीला,, विधात्याचेविशेष आशिर्वाद प्राप्त आहेत.. आपण कधी जीव खाऊन पळतशाळेतून क्लासेसना गेलो नाही. शाळा सुटल्यावर छान रमत गमत,खेळतघरी गेलो आहोत.. आपण,, आपल्या ….खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो,नेट फ्रेंड्स सोबत नाही…. तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणेआपल्यासाठी सेफ होते.. आपल्याला कधी ,,,बिसलेरी …

गेले ते रम्य दिवस … Read More »

kranti chowk aurangabad

तेही दिवस येतील – औरंगाबाद स्पेशल

क्रांती चौकात थाटात शिवजयंती साजरी करणार,राजांना आपल्या नवीन रुपात मुजरा करणार.भीमजयंती सुद्धा जोरात गाजनार,जल्लोष साऱ्या आसमंतात दुमदुमनार. करू साजरी गुलमंडीवर धुळवड.,सध्या तरी घरी राहणे हीच योग्य निवड.सण सर्व साजरे होतीलच हो,जरा या कोरोनातुन मिळू द्या सवड. पुन्हा खाऊया आवडीने श्री चे पोहे,बरकत चा चहा, उस्मान भाईचे भजे.उत्तमची मिठाई आणि गायत्री ची चाट,फक्त योग्य दिवसाची सध्या …

तेही दिवस येतील – औरंगाबाद स्पेशल Read More »

द्रौपदीचा श्रीकृष्ण

हिरव्या गार रानमाळावर द्रौपदी तीचे मुल व तीचे पती रोज नेमाने कामाला जात असत, स्वतःचे नसेल तरी लोकांच्या शेतावर काम करून कसे बसे हे कुटुंब पोट भरायचं. अशातच एक दिवस तिच्या पतीला शेतात काम करताना विशारी अळीने दंष केला, एकाएकींच तब्येत जास्त झाल्याने तात्काळ मोठ्या दवाखान्यात हलवाव लागले, जवळ फक्त चारशे रूपये. सोबतीला सासरच कुणीही …

द्रौपदीचा श्रीकृष्ण Read More »

आनंदी मन

उगवत्या सुर्योदयाने मन आनंदी होते, सुर्योदयाच्या प्रकाशात ते नवी वाट शोधु पाहते.विस्कटलेल्या वाटेतुनच नवी वाट गवसते.होय अगदी हाच अनुभव आम्ही अनुभवला आहे. शिवना गावात एक छोटसं आमचं कुटुंब. नेमकेच एका खुप मोठ्या आजारातून माझे मिस्टर सुखरूप बाहेर पडले, कुटुंबाचा सर्व भार त्याच्यावरच, तेव्हा पण दवाखान्यात असतांनाच आम्हा दोघांनाही हे जगण म्हणजे खूप मोठे आव्हान वाटु …

आनंदी मन Read More »

🍁 तेही दिवस येतील…

जेव्हा एक दिवस मी टिव्ही चालू करून एखादं न्यूज चॅनल लावीन आणि माझ्यासमोर एक ब्रेकिंग न्यूज झळकेल – “भारताची कोरोनाच्या विळख्यातून सुटका. सलग तिसाव्या दिवशी एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही.” 🍁 तेही दिवस येतील…जेव्हा माझ्या जिवलग मित्रांना मी तेवढीच ‘घट्ट’ मिठी मारीन. ह्या दिवसांत मला त्यांची किती काळजी वाटली हे त्यांना सांगताना मला शब्द शोधायची …

🍁 तेही दिवस येतील… Read More »

Scroll to Top