Written by me

Please click and read full article

श्री बालाजी मंदिर उंडणगांव

श्री बालाजी मंदिर उंडणगांव श्री बालाजी मंदिराची स्थापना साधारणपणे 300 ते 400 वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे सांगितल्या जाते, या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यास मंदिर किंवा देऊळ न म्हणता देवाडा असे म्हटल्या जाते. या मंदिराची जुनी बांधणी बघितल्यास याला एक वाड्याचे रूप देण्यात आले होते ज्यात धाब्याची माडी, चौक आणि छान उंच ओटे होते. म्हणुनच …

श्री बालाजी मंदिर उंडणगांव Read More »

मनातलं कानात सांगण्याची हिम्मत झाली नाही

त्यांची मैत्री काहीअगदी जुनी नव्हती पण अगदी दह्यासारखी घट्ट होती त्याचे कारण ही तसेच कारण ती होतीच तशी कुणालाही भूरळ पडावी अशी, सुरेल आवाज, घायाळ करणारे घारे डोळे ज्यांना कधीच काजळाची गरज पडली नाही, ओठ जणू रसाळ गुलाबी पाकळ्या, ती कपाळावर येणारी नाजूक बट, गालावर पडणारी खळी आणि वर्णन करायला शब्द पुरणार नाही असे अप्रतिम …

मनातलं कानात सांगण्याची हिम्मत झाली नाही Read More »

नाते अनामिक पण जवळचे

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी…ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट …

नाते अनामिक पण जवळचे Read More »

कविता जिवाभावाची

कुणाशी बोलावे निकुणाला टाळावेजिवाभावाचे सोडून सारेएकटे कसे जगावे…… तोंडाला मुस्के आणिखिशात बाटली(sanitizer)दूर-दूर राहूनमाया सारी आटली….. प्रत्येकाच्या मनालाकोरोनाचा डसे सापनुस्ती कनकन आली तरीचालताना लागे धाप…… किती आले हसू तरीहसताही येत नाहीहात केला पुढे तरीटाळी कोणी देत नाही…… थोडा घसा दुखला तरीअंग गरम होतेपोटभर जेऊनहीतोंड कडू पडते…. किती-किती जपायचेकुठे-कुठे लपायचेदाटून आला ठसका तरकुठे जाऊन खोकायचे…… कधी-कधी जखमझाली …

कविता जिवाभावाची Read More »

विश्वकल्याण मंत्र

आज पहाटे 4 वाजता मला खालील मंत्र सुचला विश्व कल्याणासाठी सर्वानी याचा शक्य तितका जप करावा महामारी महामाये ,सर्व दुःख समन्विते,कोरोना दूर करे देवी, श्री रेणुका नमोस्तुते ।।

kranti chowk aurangabad

तेही दिवस येतील – औरंगाबाद स्पेशल

क्रांती चौकात थाटात शिवजयंती साजरी करणार,राजांना आपल्या नवीन रुपात मुजरा करणार.भीमजयंती सुद्धा जोरात गाजनार,जल्लोष साऱ्या आसमंतात दुमदुमनार. करू साजरी गुलमंडीवर धुळवड.,सध्या तरी घरी राहणे हीच योग्य निवड.सण सर्व साजरे होतीलच हो,जरा या कोरोनातुन मिळू द्या सवड. पुन्हा खाऊया आवडीने श्री चे पोहे,बरकत चा चहा, उस्मान भाईचे भजे.उत्तमची मिठाई आणि गायत्री ची चाट,फक्त योग्य दिवसाची सध्या …

तेही दिवस येतील – औरंगाबाद स्पेशल Read More »

Scroll to Top