आध्यात्मिक-Spritual

This category includes articles mostly on the base of spirituality and devotional.
धार्मिक आणि आध्यात्मिक पोस्ट यात असणार आहेत

रूद्र अभिषेक : श्री महादेव रूद्र अभिषेक महत्त्व आणि फलश्रुती | Importance of Rudra Abhishek | महाशिवरात्री विशेष सेवा

श्री महादेव रूद्र अभिषेकाचे महत्त्व आणि फलश्रुती ( Abhishek ) रुद्र अभिषेक : कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, …

रूद्र अभिषेक : श्री महादेव रूद्र अभिषेक महत्त्व आणि फलश्रुती | Importance of Rudra Abhishek | महाशिवरात्री विशेष सेवा Read More »

देव पूजे विषयी विशिष्ट माहिती

देव पूजे विषयी विशिष्ट माहिती देव्हार्यात एकाच देवतेच्या दोन दोन तिन तिन मूर्ती नसाव्यात , फोटो सुद्धा डबल नसावेत ,घरातील देव्हार्यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये . देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीलाअसावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल , देव्हारा नियमित पणे स्वच्छ करावा , देव हे वस्रावर असावेत , आपल्या घरी देव्हाऱ्यात …

देव पूजे विषयी विशिष्ट माहिती Read More »

श्री बालाजी मंदिर उंडणगांव

श्री बालाजी मंदिर उंडणगांव श्री बालाजी मंदिराची स्थापना साधारणपणे 300 ते 400 वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे सांगितल्या जाते, या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यास मंदिर किंवा देऊळ न म्हणता देवाडा असे म्हटल्या जाते. या मंदिराची जुनी बांधणी बघितल्यास याला एक वाड्याचे रूप देण्यात आले होते ज्यात धाब्याची माडी, चौक आणि छान उंच ओटे होते. म्हणुनच …

श्री बालाजी मंदिर उंडणगांव Read More »

परमेश्वराचा नामजप कसा करावा ?

परमेश्वराचा नामजप कसा करावा ? १) सकाळची वेळ सर्वोत्तम. पहाटे न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करा कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते. हात पवित्र होतात. (संत एकनाथ महाराज-एकनाथी भागवत) २) कधीही रुद्राक्ष माळेवर जप करा. ( ओरिजिनल, डुप्लिकेट मनातून काढून टाका. ती कालांतराने मंत्राच्या प्रभावाने ओरिजिनल होईल,ती स्वतः दाखवेल मी सिद्ध झालीय …

परमेश्वराचा नामजप कसा करावा ? Read More »

प्रसाद मिळतोच – देवाला काळजी

देवाला काळजी’ असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला प्रसाद मिळतो व दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. याबाबत एक दृष्टांत सांगतो. एके ठिकाणी,विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू होते. अनेक लोक नित्यपारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. असेच एके दिवशी, पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली. सगळे भाविक शिस्तबद्धपणे …

प्रसाद मिळतोच – देवाला काळजी Read More »

श्री स्वामी समर्थ दिपावली सेवा संच

🛑दिपावली सेवा संच विषयी माहिती व वेळा🛑 आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता आपल्या सेवेकऱ्यांना चतुर्विध पुरुषार्थ साध्य होण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलीं विविध सेवा आपणाकडून करून घेत आहेत. दीपावलीचा काळ हा लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे. जर परमपुज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे खालील नियमांचे पालन करुन दिपावलीत सेवा केली, तर गुरुमाऊली व श्री स्वामी …

श्री स्वामी समर्थ दिपावली सेवा संच Read More »

श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों ?

जानिए श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों कराया जाता है ? श्राद्ध कर्म विधि – हिन्दू धर्म में पितरों की आत्मिक शांति के लिए श्राद्ध करने का रिवाज है।जब यह श्राद कार्य पूरे विधि से किया जाता है, तभी पितृ की आत्मा शांत होती है. श्राद्ध कर्म विधि में कौवे को खाना परोसा …

श्राद्ध कर्म विधि में कौवे को भोजन क्यों ? Read More »

नवरात्र : काय करावे – काय नाही

नवरात्र मध्ये नऊ दिवस देवीची उपासना करावी नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्याचे धर्मशास्त्रात कुठेही नमूद नाही आणि तो मार्केटिंक कंपन्यांनी आणलेला बीभत्सपणा आहे ते खालीलप्रमाणे… १) ४ वेद ४ उपवेद, ६ शास्त्रे, १८ पुराणे आणि उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती आणि दुर्गा उपासनेचे ग्रंथ, असे जवळपास ६० स्मृतिग्रंथ यांत कुठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या …

नवरात्र : काय करावे – काय नाही Read More »

रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाही

रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाहीदिवसभर बांधू शकतात राखी 🙏🏻🙏🏻🍁🍁🍁🍁🍁🍁🙏🏻🙏🏻 यावर्षी रक्षाबंधनाला भद्रा असल्याने रक्षाबंधन होऊ शकणार नाही अशी अफवा सोशल मीडियावर येते आहे. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा मकर राशीत आहे मकर राशीतील भद्रा स्वर्गात असते त्यामुळे रक्षाबंधनाला ती अशुभ नाही.अनादी काळापासून श्रावण शुद्ध पौर्णिमा या रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या रक्षणासाठी भावाला आणि …

रक्षाबंधनाला भद्राची अडचण नाही Read More »

Scroll to Top